शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा राफेलपेक्षा मोठा घोटाळा : पी साईनाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 05:47 IST

नागपूर : केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या ‘प्रधानमंत्री पीक विमा’ योजनेत ‘राफेल’पेक्षा मोठा घोटाळा झाला आहे, असा ...

नागपूर : केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या ‘प्रधानमंत्री पीक विमा’ योजनेत ‘राफेल’पेक्षा मोठा घोटाळा झाला आहे, असा दावा ज्येष्ठ पत्रकार व कृषितज्ज्ञ पी. साईनाथ यांनी शनिवारी येथे केला.

ते म्हणाले, योजनेची तीन वर्षाची फलनिष्पत्ती निराशाजनकच राहिली. पहिल्या दोनच वर्षांत विमा घेणाऱ्या कंपन्यांनी या योजनेतून १५,७९५ कोटी रुपयांचा फायदा प्राप्त केला. या पीक योजनेत शेतकरीच फसले. फायदा कंपन्यांचाच झाला. मुळात सरकारने ही योजना शेतकºयांसाठी नव्हे तर विम्याचा व्यवसाय करणाºया कंपन्या व बँकांसाठी आणली.

‘नेशन फॉर फार्मर्स’तर्फे’ शेतकरी, शेतमजूर संघटनांतर्फे दिल्लीला जाणाºया मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी नागपुरात बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी अभ्यासक विजय जावंधिया उपस्थित होते.

पी. साईनाथ म्हणाले, जीएसटी व नोटाबंदीमुळे लघु उद्योजक व कृषी क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. सरकार मोठमोठे दावे करीत असले तरी शेतकºयांची स्थिती आधीपेक्षा अधिक वाईट झाली आहे. महाराष्टÑ शासनाने जवळपास १५० गावांमध्ये दुष्काळ असल्याचे जाहीर केले. वास्तविक राज्यात २५० पेक्षा जास्त गावात भीषण दुष्काळाची स्थिती आहे. सरकारला हे माहीत आहे व म्हणूनच केंद्राकडे ७,००० कोटी दुष्काळ निधीची मागणी करण्यात आली. मात्र सर्वेक्षणाच्या निकषामुळे सरकारी मदतीचा हवा तसा लाभ शेतकºयांना मिळणार नाही. महाराष्टÑासह देशाच्या अनेक भागात दुष्काळाची स्थिती अतिशय विदारक आहे. भविष्यातही अधिकच भीषण होणार आहे. पुढच्या दोन महिन्यानंतरच या स्थितीचा सामना करावा लागणार असून, पिण्यासाठीही पाण्याचे दुर्भिक्ष्य सहन करावे लागेल.‘शेतकºयांसाठी राष्टÑ’ आंदोलन २९ व ३० लादुष्काळ आणि शेती समस्येवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष सत्र बोलावून चर्चा करण्याच्या मागणीसाठी येत्या २९ व ३० नोव्हेंबरला ‘नेशन फॉर फार्मर्स’ ची घोषणा करीत दिल्ली येथे मोर्चा काढला जाणार आहे. देशभरातून लाखो शेतकरी, कार्यकर्ते, विद्यार्थी, व्यावसायिक, नोकरवर्ग यात सहभागी होणार असल्याचे पी. साईनाथ यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी