शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
5
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
6
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
7
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
8
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
9
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
10
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
11
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
12
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
13
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
14
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
15
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
16
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
17
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

फसवणाऱ्या बिल्डर्सवर गुन्हे नोंदवा, हायकोर्टाचे आदेश

By admin | Updated: October 15, 2015 03:06 IST

नवी मुंबईतील बेकायदेशीर बांधकामे हटवण्याचे आदेश दिल्यानंतर उच्च न्यायालयाने आता आपला मोर्चा विकासकांकडे वळवला आहे

मुंबई : नवी मुंबईतील बेकायदेशीर बांधकामे हटवण्याचे आदेश दिल्यानंतर उच्च न्यायालयाने आता आपला मोर्चा विकासकांकडे वळवला आहे. बेकायदेशीर बांधकामे करून सामान्यांची फसवणूक करणाऱ्या बिल्डर्सना धारेवर धरून त्यांच्यावर फौजदारी कारवाईची गरज आहे, असे म्हणत आतापर्यंत त्यांच्यावर कारवाईसाठी नवी मुंबई पोलिसांनी काय पावले उचलली, अशी विचारणाही उच्च न्यायालायने बुधवारी केली.नवी मुंबईमधील दिघा येथील बेकायदेशीर बांधकामांसंदर्भात मयुरा मारू आणि राजीव मिश्रा यांनी केलेल्या जनहित याचिकेवर न्या. अभय ओक व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती. या याचिकांवरील सुनावणीवेळी खंडपीठाने दिघा येथील ९६ बेकायदेशीर बांधकामे पाडण्याचे आदेश दिले होते. या आदेशांवर अंमलबजावणी करण्याचे काम एमआयडीसीने हाती घेतले आहे. त्यामुळे खंडपीठाने आता मोर्चा बिल्डर्सकडे वळवला आहे.बेकायदेशीर बांधकाम करून लोकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डर्सवर फौजदारी कारवाई करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्यावरही भारतीय दंडसंहिता आणि एमआरटीपी कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला पाहिजे, असेही खंडपीठाने म्हटले. (प्रतिनिधी)