शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

‘ते’ ज्या सरणावर उठून बसले, तेथेच अंत्यसंस्कार; हळहळायला लावणारी चंद्रपूरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 09:11 IST

शहरातील एका घरात एक वृद्ध निपचित पडून होते. ते मृत पावल्याचे समजून कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराची तयारी केली. स्मशानभूमीत सरणावर देह ठेवला.

- प्रवीण खिरटकरलोकमत न्यूज नेटवर्कवरोरा (जि. चंद्रपूर) : घरात निपचित पडून असलेल्या एका वृद्धाला मृत समजून अंत्यसंस्कारासाठी नेले. मात्र, ती व्यक्ती सरणावर उठून बसली. नातेवाईक आनंदले. त्यांना दवाखान्यात नेले. पण, हाय रे दैवा, दवाखान्यात दोन तासांनी त्यांचा खरोखरच मृत्यू झाला आणि त्याच रचलेल्या सरणावर त्यांना भडाग्नी द्यावा लागला. 

शहरातील एका घरात एक वृद्ध निपचित पडून होते. ते मृत पावल्याचे समजून कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराची तयारी केली. स्मशानभूमीत सरणावर देह ठेवला. अग्नी देण्याकरिता कुटुंबातील सदस्य जाणार, तेवढ्यात ती व्यक्ती उठून बसली. मृत व्यक्ती अचानक जिवंत झाल्याचे बघून स्मशानभूमीत सर्वच जण सैरावैरा पळत सुटले. अखेर त्या व्यक्तीनेच त्यांना परत जवळ बोलावले. खात्री झाल्यानंतर आनंदलेल्या नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.

दोन तासांतच मृत्यू, त्याच सरणावर अग्नीn वृद्धाला दवाखान्यात दाखल केल्यानंतर अवघ्या दोन तासांतच त्यांची प्राणज्योत मालवली. परंतु, यावेळी कुटुंबीयांचा विश्वास  बसेना. n ते वैद्यकीय अधिकाऱ्यांना परत-परत तपासून बघा, असा आग्रह करीत होते. अखेर दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत झाल्याची खात्री केल्यानंतर त्यांच्यावर त्याच स्मशानभूमीत त्याच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Deathमृत्यू