शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
4
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
5
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
6
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
9
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
10
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
11
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
12
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
13
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
14
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
18
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
19
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
20
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो

न्यायालयाने श्रद्धांना ठेच पोहोचवू नये - उद्धव ठाकरे

By admin | Updated: March 16, 2015 10:29 IST

न्यायालयाने न्यायदानाचे काम करावं, पण उत्सव व मंडपाच्या भानगडीत पडून श्रद्धांना ठेच लावू नये अशी रोखठोख भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - न्यायालयाने न्यायदानाचे काम करावं, पण उत्सव व मंडपाच्या भानगडीत पडून श्रद्धांना ठेच लावू नये अशी रोखठोख भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे. जेथे बंधन घालायचे तेथे मोकळे ठेवायचे व नको त्या मोरीला बूच लावत फर्माने सोडायचे अशा तिखट शब्दांत ठाकरेंनी न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. 
मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी सार्वजनिक उत्सवांच्या वेळी रस्त्यात उभारण्यात येणा-या मंडपावर बंदी टाकण्याचे आदेश दिले होते. या निर्णयावर उद्धव ठाकरेंनी सामनाच्या अग्रलेखातून तीव्र नाराजी व्यक्त केली. मुसलमानांमधील मुल्लांचे फतवे आणि न्यायालयाचे फर्मान हे चेष्टेचा विषय ठरत आहे. न्यायालयांविषयी सर्वांनाच आदर असला तरी श्रद्धेच्या विषयात न्यायालयाने फर्मान काढण्याची आवश्यकता काय असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. हिंदूंचे सण, उत्सव व राष्ट्रीय सणांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न सुरु आहे असा आरोपही त्यांनी केला. गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, दहीहंडीचे सण बंद झाले तर समाजातील जीवंतपणा संपुष्टात येईल असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. न्यायालयांना न्यायदान करायचे असेल तर ते त्यांनी मसरत आलम ते सीमा प्रश्न अशा अनेक प्रलंबित विषयांवर करावे असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.