शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

CoronaVirus News: ‘अपयश झाकण्यासाठी राज्याचे केंद्राकडे बोट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 00:00 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षात अत्यंत चांगली कामगिरी करताना कोरोनाचा प्रभावी मुकाबला, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची यशस्वी अंमलबजावणी, आत्मनिर्भर भारतासाठी कल्पक उपाययोजना, आदीसह अनेक समस्या सोडविणारे एतिहासिक निर्णय घेतले.

पालघर : जीएसटीची सर्व रक्कम केंद्राकडे जमा होते. त्यातून राज्य सरकारला येणारी रक्कम दिली जात नसल्याचा केंद्र सरकारवरील आरोप खोडून काढीत आपले अपयश झाकण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे नेहमीच बोट दाखवीत असल्याचा आरोप आमदार, भाजपचे प्रदेश सरचिटणीस अतुल भातखळकर यांनी पत्रकार परिषदेत केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षात अत्यंत चांगली कामगिरी करताना कोरोनाचा प्रभावी मुकाबला, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची यशस्वी अंमलबजावणी, आत्मनिर्भर भारतासाठी कल्पक उपाययोजना, आदीसह अनेक समस्या सोडविणारे एतिहासिक निर्णय घेतले. वर्षभरातील यशस्वी वर्षपूर्तीच्या माध्यमातून भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. भातखळकर यांनी पालघरच्या विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, माजी आमदार पास्कल धनारे, उपजिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, युवाध्यक्ष समीर पाटील आदी उपस्थित होते.मंत्री घरात, जनता रस्त्यावरराज्य सरकारने उपाययोजनांच्या दृष्टीने पावले उचलायला हवी होती. मुंबईत मुख्यमंत्री व उपनगरचे पालकमंत्री घरातच आहेत. मंत्री घरात व जनता रस्त्यावर असा आरोप केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या