शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : दिवसभरात कोरोनाचे ५०० हून अधिक मृत्यू; २० हजार ४८२ नवीन बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 04:38 IST

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.६२ टक्के झाले असून मृत्युदर २.७७ टक्के आहे. सध्या राज्यात २ लाख ९१ हजार ७९७ सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबई : राज्यात मंगळवारी तब्बल ५१५ रुग्णांचा कोरोनाने बळी गेला, तर आतापर्यंत ३०,४०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात २० हजार ४८२ रुग्ण आढळले असून परिणामी कोरोनाबाधितांची संख्या १० लाख ९७ हजार ८५६ झाली आहे.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.६२ टक्के झाले असून मृत्युदर २.७७ टक्के आहे. सध्या राज्यात २ लाख ९१ हजार ७९७ सक्रिय रुग्ण आहेत.राज्यातील ५१५ मृत्यूंपैकी ३०२ मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत. तर ११६ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ९७ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. एकूण ५१५ मृत्यूंमध्ये मुंबई ४९, ठाणे ७, ठाणे मनपा ११, नवी मुंबई मनपा १३, कल्याण-डोंबिवली मनपा २६, भिवंडी-निजामपूर मनपा १, मीरा- भार्इंदर मनपा २, पालघर ५, वसई- विरार मनपा ५, रायगड १०, पनवेल मनपा ४ आदी रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात १९,४२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ७ लाख ७५ हजार २७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले.मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी ५४ दिवसांवरमुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७ टक्क्यांवर गेले असून रुग्ण दुपटीचा काळ ५४ दिवसांवर पोहोचला आहे. दिवसभरात १ हजार ५८६ रुग्ण आढळले असून ४९ मृत्यूंची नोंद झाली आहे. शहरात सध्या १ लाख ७३ हजार ५९६ कोरोनाबाधित असून ८ हजार २३० मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत १ लाख ३४ हजार ६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या ३० हजार ९३८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दिवसभरात कोरोनाचे ५०० हून अधिक मृत्यू; २० हजार ४८२ नवीन बाधितमुंबई : राज्यात मंगळवारी तब्बल ५१५ रुग्णांचा कोरोनाने बळी गेला, तर आतापर्यंत ३०,४०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात २० हजार ४८२ रुग्ण आढळले असून परिणामी कोरोनाबाधितांची संख्या १० लाख ९७ हजार ८५६ झाली आहे.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.६२ टक्के झाले असून मृत्युदर २.७७ टक्के आहे. सध्या राज्यात २ लाख ९१ हजार ७९७ सक्रिय रुग्ण आहेत.राज्यातील ५१५ मृत्यूंपैकी ३०२ मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत. तर ११६ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ९७ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. एकूण ५१५ मृत्यूंमध्ये मुंबई ४९, ठाणे ७, ठाणे मनपा ११, नवी मुंबई मनपा १३, कल्याण-डोंबिवली मनपा २६, भिवंडी-निजामपूर मनपा १, मीरा- भार्इंदर मनपा २, पालघर ५, वसई- विरार मनपा ५, रायगड १०, पनवेल मनपा ४ आदी रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात १९,४२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ७ लाख ७५ हजार २७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले.मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी ५४ दिवसांवरमुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७ टक्क्यांवर गेले असून रुग्ण दुपटीचा काळ ५४ दिवसांवर पोहोचला आहे. दिवसभरात १ हजार ५८६ रुग्ण आढळले असून ४९ मृत्यूंची नोंद झाली आहे. शहरात सध्या १ लाख ७३ हजार ५९६ कोरोनाबाधित असून ८ हजार २३० मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत १ लाख ३४ हजार ६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या ३० हजार ९३८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस