शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

CoronaVirus News : अँटिजेन चाचणीला मर्यादा; फक्त ६ टक्के बाधितांचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 06:29 IST

आतापर्यंत पालिकेने ९ लाखांच्या आसपास चाचण्या केल्या, त्यात सुमारे १ लाख अँटिजेन चाचण्या आहेत. सोमवारी एकूण १५,७०० चाचण्या करण्यात आल्या

मुंबई : मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे महापालिकेने अँटिजेन चाचणीवर भर देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, महापालिका दररोज ७ हजारांहून अधिक चाचण्या करीत आहे. परंतु, या चाचण्यांमधून बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण केवळ ६ टक्के असल्याने यातून रुग्ण शोधण्यात मर्यादा येत आहेत. त्याचवेळी आरटी-पीसीआर चाचणीमधून रुग्ण आढळण्याचे प्रमाण २५ टक्के इतके आहे.आतापर्यंत पालिकेने ९ लाखांच्या आसपास चाचण्या केल्या, त्यात सुमारे १ लाख अँटिजेन चाचण्या आहेत. सोमवारी एकूण १५,७०० चाचण्या करण्यात आल्या. त्यात अँटिजन चाचण्या ७,३०० होत्या. यात ४५० जणांचे कोरोना अहवाल बाधित दाखविले गेले. हे प्रमाण ६ टक्के इतके आहे. तर आरटी-पीसीआरच्या ८,४०० चाचण्यांमधून २,१०० रुग्णांचे अहवाल बाधित आले. हे प्रमाण तब्बल २५ टक्के आहे.दिवसभरात ५१५ मृत्यूराज्यात मंगळवारी तब्बल ५१५ रुग्णांचा कोरोनाने बळी गेला. त्यामुळे आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३०,४०९ झाली आहे. दिवसभरात २० हजार ४८२ नवीन रुग्ण आढळले असून, कोरोनाबाधितांची संख्या १० लाख ९७ हजार ८५६ झाली आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस