शहरं
Join us  
Trending Stories
1
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
2
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
3
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
4
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
5
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
6
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
7
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
8
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
9
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
10
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
11
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
12
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
14
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
15
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
16
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
17
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
18
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
19
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
20
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."

CoronaVirus News: दिलासादायक! राज्यातील 'या' ११ शहरांमध्ये दिवसभरात एकही कोरोना मृत्यू नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 06:50 IST

दिलासादायक चित्र; राज्यात कोरोना रुग्णांचा आलेख घसरला

मुंबई : राज्यात आठवडाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या घटू लागली असून, मंगळवारी तब्बल ३५ हजार ९४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर दुसरीकडे दिवसभरातील मृत्यूंची ४७७  ही संख्या थोडी चिंता वाढविणारी असली, तरी औरंगाबाद ग्रामीण, ठाणे, उल्हासनगर, पिंपरी-चिंचवड, भंडारा, गडचिराेली अशा ११ शहरांत एकाही मृत्यूची नोंद झाली नसल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. राज्यात मंगळवारी १४ हजार १२३ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने सक्रिय रुग्णसंख्या २,३०,६८१ इतकी झाली आहे. नव्या बाधितांची संख्या वीस हजारांखाली आल्याने मागीलवर्षीच्या उच्चांकी रुग्णसंख्येवरून बाधितांचा आलेख उतरणीला लागला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६८ टक्के, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.२८ टक्क्यांवर गेल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण काहीसा हलका झाल्याचे पाहायला मिळते. रुग्णसंख्या वाढीचा दर कमी होऊ लागल्याने मंगळवारपासून अनेक शहरांत दुकाने उघडण्यास स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली. त्यामुळे बाजारपेठ महिनाभरानंतर पुन्हा गजबजू लागल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात मंगळवारी एकही बाधित रुग्ण आढळला नाही, तर भिवंडी, परभणी शहरात प्रत्येकी ७, तर जळगाव शहरात केवळ आठ नवे रुग्ण आढळले आहेत.मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या हजाराखालीमुंबईतही रुग्णवाढ नियंत्रणात येत असल्याचे दिसते आहे. गेले काही दिवस येथील दैनंदिन रुग्णसंख्या एक हजाराच्याखाली नोंदवली जात आहे. मंगळवारी मुंबईत ८३१ नवे रुग्ण आढळून आले. या शहरांत शून्य मृत्यू ठाणे, उल्हासनगर भिवंडी, मीरा-भाईंदर, औरंगाबाद ग्रामीण, धुळे, पिंपरी-चिंचवड, अमरावती, गोंदिया या शहरांत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही, तर कल्याण-डोंबिवली, पनवेल, जळगाव आणि सोलापूर येथे प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस