शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Coronavirus: कोरोनाबळींचा नवा उच्चांक, राज्यात दिवसभरात २४५ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 02:44 IST

४ हजार ८७८ नव्या रुग्णांची नोंद झाली असून २४५ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना (कोविड) रुग्णांची संख्या १ लाख ७४ हजार ७६१ वर पोहोचली असून मृतांचा आकडा ७ हजार ८५५ झाला.

मुंबई : राज्यात कोरोना रुग्ण आणि मृत्यूंची वाढतच असून मंगळवारी दिवसभरात तब्बल २४५ रुग्णांचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

४ हजार ८७८ नव्या रुग्णांची नोंद झाली असून २४५ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना (कोविड) रुग्णांची संख्या १ लाख ७४ हजार ७६१ वर पोहोचली असून मृतांचा आकडा ७ हजार ८५५ झाला. राज्यात विविध रुग्णालयांत ७५ हजार ९७९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ५२.०२ टक्के असून मृत्यूदर ४.४९ टक्के आहे.रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपैकी ८८ टक्के लक्षणविरहित आहेत. तर चार टक्के रुग्ण गंभीर स्थितीत असून आठ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत.२४५ मृतांपैकी ९५ मृत्यू मागील ४८ तासांतील आहेत. ९५ मृत्यूंमध्ये मुंबईतील ३६, ठाणे ३, ठाणे मनपा ९, कल्याण डोंबिवली मनपा ४, भिवंडी निजामपूर मनपा ३, वसई-विरार मनपा २, नाशिक २ , नाशिक मनपा १, जळगाव ५, पुणे १, पुणे मनपा ५, पिंपरी चिंचवड मनपा ३, सोलापूर मनपा २, कोल्हापूर १, रत्नागिरी १, औंरगाबाद २, औरंगाबाद मनपा ११, लातूर १, अकोला २, अकोला मनपा १ येथील रुग्णांचा समावेश आहे.

११ ते २० वयोगटात १०,६९९ रुग्णशून्य ते १० वर्षांमधील साडेपाच हजारांहून अधिक बालकांना कोरोना झाला आहे. तर ११ ते २० वयोगटातील १० हजार ६९९ मुला- मुलींना कोरोनाची लागण झाली आहे. ३१ ते ४० वयोगटातील ३२ हजारांहून अधिक तर २१ ते ३० वयोगटातील ३० हजार कोरोनाचे रुग्ण आहेत.मुंबईत कोरोनाचे आणखी ३६ बळीमुंबई : मुंबईत मंगळवाारी दिवसभरात ८९३ रुग्णांचे निदान झाले असून ३६ मृत्यू झाले आहेत. मुंबईत एकूण रुग्णसंख्या ७७ हजार ६५८ असून ४ हजार ५५६ मृत्यू झाले आहेत. सध्या २८ हजार ९२४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात ५ लाख ७८ हजार ३३ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर ३८ हजार ८६६ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस