शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

coronavirus : क्वाआरनटाईन आणि आयसाेलेशन म्हणजे काय ? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 19:39 IST

परदेशातून येणाऱ्या नागरिकांना क्वारनटाईन किंवा आयसाेलेशन विभागात ठेवण्यात येते ,म्हणजे नेमके काय करण्यात येते हे जाणून घ्या.

पुणे : जगभरात शंभरहून देशांमध्ये काेराेनाचा प्रसार झाल्याने चिंतेचे वातावरण आहे. बाहेरच्या देशामधून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करुन त्यांना क्वाआरनटाईन करायचे किंवा आयसाेलेशन वाॅर्डमध्ये ठेवायचे याचा निर्णय घेतला जाताे. गेल्या काही दिवसांपासून या दाेन शब्दांचा वापर अनेकवेळा झाला आहे. एखाद्याला काेराेनाची लागण झाली असल्यास ती इतरांना हाेऊ नये यासाठी या दाेन प्रक्रीया वापरल्या जातात. त्यामुळे क्वाआरनटाईन आणि आयसाेलेशन केलं जातं म्हणजे नेमकं काय केलं जातं हे आपण जाणून घेऊयात 

इन्स्टिट्युशनल क्वारनटाईन काेराेनाचा प्रसार बाहेरील देशातून येणाऱ्या नागरिकांमुळे हाेत आहे. जगभरातील काेराेनाबाधित देशांमध्ये प्रवास करुन आलेल्या काही नागरिकांना काेराेना झाल्याची लक्षणे आढळून आली. काेराेनाची लागण झाल्यानंतर त्याची लक्षणे दिसण्यासाठी 1 ते 14 दिवसांचा कालावधी लागू शकताे. केंद्र सरकारने सात देशांना सर्वाधिक काेराेनाबाधित देश म्हणून घाेषित केले आहे. तेथून आलेल्या नागरिकांनमध्ये काेणाला काेराेनाची लक्षणे आढळल्यास त्यांना विमानतळावर क्वारनटाईन करण्यात येते. म्हणजे त्या नागरिकांना काही काळासाठी सरकारने उपलब्ध केलेल्या ठिकाणी ठेवण्यात येते. तसेच त्यांच्यात कुठली काेराेनाची लक्षणे आहेत का याची तपासणी करण्यात येते. काही दिवसांनंतर काेराेनाची लक्षणे न दिसल्यास साेडून देण्यात येते. दरम्यान इन्स्टिट्युशनल क्वारनटाईनमध्ये नागरिकांना सर्व साेईसुविधा सराकरकडून उपलब्ध करुन दिल्या जातात. 

हाेम क्वारनटाईनकेंद्र सरकारने जाहीर केलेल्या काेराेनाबाधित देशातून आलेल्या नागरिकांची तपासणी विमानतळावर करण्यात येते त्यांच्यात जरी काेराेनाची लक्षणे आढळली नसली तरी त्यांना हाेम क्वारनटाईन करण्यास सांगण्यात येते. त्यांच्या हातावर तसा शिक्का मारण्यात येताे. याचा अर्थ अशा नागरिकांना स्वतःच्या घरातच काळजी घेऊन इतर नातेवाईकांपासून लांब राहायचे असते. अनेकदा काेराेनाची लक्षणे दिसण्यास 14 दिवसांचा देखील कालावधी लागू शकताे. त्यामुळे अशा नागरिकांनी 14 दिवस घराबाहेर न पडता तसेच घरच्यांशी देखील अंतर ठेवून घरात स्वतःला क्वारनटाईन करुन घ्यायचे असते. 

आयसाेलेशन परदेशातून आलेल्या ज्या नागरिकांना काेराेनाची लक्षणे दिसून येत आहेत. त्यांना सरकारच्या आयसाेलेशन विभागात ठेवण्यात येते. तेथे त्यांची काेराेनाबाबतची तपासणी करण्यात येते. तसेच त्यांना काेराेनाची लागण झाल्याचे समाेर येताच त्यांच्यावर उपचार केले जातात. रुग्ण बरा हाेईपर्यंत त्यांना आयसाेलेट करुन त्यांच्यावर उपचार केले जातात. सर्व शहरांमधील ठराविक सरकारी दवाखान्यांमध्ये आयसाेलेशन वार्ड तयार करण्यात आले असून तेथे अशा नागरिकांना ठेवण्यात येते. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणे