शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

coronavirus : क्वाआरनटाईन आणि आयसाेलेशन म्हणजे काय ? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 19:39 IST

परदेशातून येणाऱ्या नागरिकांना क्वारनटाईन किंवा आयसाेलेशन विभागात ठेवण्यात येते ,म्हणजे नेमके काय करण्यात येते हे जाणून घ्या.

पुणे : जगभरात शंभरहून देशांमध्ये काेराेनाचा प्रसार झाल्याने चिंतेचे वातावरण आहे. बाहेरच्या देशामधून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करुन त्यांना क्वाआरनटाईन करायचे किंवा आयसाेलेशन वाॅर्डमध्ये ठेवायचे याचा निर्णय घेतला जाताे. गेल्या काही दिवसांपासून या दाेन शब्दांचा वापर अनेकवेळा झाला आहे. एखाद्याला काेराेनाची लागण झाली असल्यास ती इतरांना हाेऊ नये यासाठी या दाेन प्रक्रीया वापरल्या जातात. त्यामुळे क्वाआरनटाईन आणि आयसाेलेशन केलं जातं म्हणजे नेमकं काय केलं जातं हे आपण जाणून घेऊयात 

इन्स्टिट्युशनल क्वारनटाईन काेराेनाचा प्रसार बाहेरील देशातून येणाऱ्या नागरिकांमुळे हाेत आहे. जगभरातील काेराेनाबाधित देशांमध्ये प्रवास करुन आलेल्या काही नागरिकांना काेराेना झाल्याची लक्षणे आढळून आली. काेराेनाची लागण झाल्यानंतर त्याची लक्षणे दिसण्यासाठी 1 ते 14 दिवसांचा कालावधी लागू शकताे. केंद्र सरकारने सात देशांना सर्वाधिक काेराेनाबाधित देश म्हणून घाेषित केले आहे. तेथून आलेल्या नागरिकांनमध्ये काेणाला काेराेनाची लक्षणे आढळल्यास त्यांना विमानतळावर क्वारनटाईन करण्यात येते. म्हणजे त्या नागरिकांना काही काळासाठी सरकारने उपलब्ध केलेल्या ठिकाणी ठेवण्यात येते. तसेच त्यांच्यात कुठली काेराेनाची लक्षणे आहेत का याची तपासणी करण्यात येते. काही दिवसांनंतर काेराेनाची लक्षणे न दिसल्यास साेडून देण्यात येते. दरम्यान इन्स्टिट्युशनल क्वारनटाईनमध्ये नागरिकांना सर्व साेईसुविधा सराकरकडून उपलब्ध करुन दिल्या जातात. 

हाेम क्वारनटाईनकेंद्र सरकारने जाहीर केलेल्या काेराेनाबाधित देशातून आलेल्या नागरिकांची तपासणी विमानतळावर करण्यात येते त्यांच्यात जरी काेराेनाची लक्षणे आढळली नसली तरी त्यांना हाेम क्वारनटाईन करण्यास सांगण्यात येते. त्यांच्या हातावर तसा शिक्का मारण्यात येताे. याचा अर्थ अशा नागरिकांना स्वतःच्या घरातच काळजी घेऊन इतर नातेवाईकांपासून लांब राहायचे असते. अनेकदा काेराेनाची लक्षणे दिसण्यास 14 दिवसांचा देखील कालावधी लागू शकताे. त्यामुळे अशा नागरिकांनी 14 दिवस घराबाहेर न पडता तसेच घरच्यांशी देखील अंतर ठेवून घरात स्वतःला क्वारनटाईन करुन घ्यायचे असते. 

आयसाेलेशन परदेशातून आलेल्या ज्या नागरिकांना काेराेनाची लक्षणे दिसून येत आहेत. त्यांना सरकारच्या आयसाेलेशन विभागात ठेवण्यात येते. तेथे त्यांची काेराेनाबाबतची तपासणी करण्यात येते. तसेच त्यांना काेराेनाची लागण झाल्याचे समाेर येताच त्यांच्यावर उपचार केले जातात. रुग्ण बरा हाेईपर्यंत त्यांना आयसाेलेट करुन त्यांच्यावर उपचार केले जातात. सर्व शहरांमधील ठराविक सरकारी दवाखान्यांमध्ये आयसाेलेशन वार्ड तयार करण्यात आले असून तेथे अशा नागरिकांना ठेवण्यात येते. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणे