शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

CoronaVirus: ...तर विनाअनुदानित शाळांवर दंडात्मक कारवाई, प्रसंगी मान्यता रद्द करणार, राज्यमंत्री बच्चू कडूंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 05:05 IST

CoronaVirus: आवश्यकतेनुससार, त्यांची मान्यता रद्द करण्याचा विचार केला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

सीमा महांगडे मुंबई : पूर्व प्राथमिक ते दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत राज्याच्या शिक्षण विभागाने या वर्गातील मुलांसाठी आॅनलाइन शिक्षण नको, अशा सूचना केल्या. परंतु, खासगी विनाअनुदानित शाळा त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. हा शासन निर्णय नसून केवळ मार्गदर्शक सूचना असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, ज्या शाळा किंवा शिक्षणसंस्था या सूचनांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. आवश्यकतेनुससार, त्यांची मान्यता रद्द करण्याचा विचार केला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.अनेक जिल्ह्यांतून पूर्व प्राथमिक ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण दिले जात असल्याच्या तक्ररी येत आहेत. पुण्यातील अशाच एका तक्रारीवर नुकतेच ते वर्ग बंद केल्याची माहिती राज्यमंत्र्यांनी दिली. या सर्वांवर नियंत्रण आणण्यासाठी लवकरच परिपत्रक काढून जिल्ह्यांना, शैक्षणिक संस्थांना देण्यात येईल. नियमांचे पालन सर्व शाळांनी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.>मनमानी खपवून घेतली जाणार नाहीशाळांनी शुल्कवाढ करू नये. सद्य:स्थितीत पालकांकडे शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये हे याआधीच शासन निर्णय व परिपत्रकांतून स्पष्ट केले आहे. शिक्षण विभागाच्या सूचनांना डावलून शाळा मनमानी करणार असतील तर त्यांना कारवाईला सामोरे जावेच लागेल, असा इशारा राज्यमंत्री कडू यांनी दिला.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू