शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

CoronaVirus News: चिंताजनक! कोरोनाचा धोका वाढला; कालच्या दिवसातला 'तो' आकडा काळजी वाढवणारा ठरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 07:23 IST

एकूण बाधित साडेपाच लाखांहून अधिक

मुंबई : एकीकडे राज्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत असताना पुन्हा एकदा दिवसभरात झालेल्या मृत्यूंचा आलेख वाढताना दिसत आहे. राज्यात गुरुवारी कोरोनाचे ४१३ बळी गेले. कोरोनामुळे दिवसभरात नोंदविलेले आतापर्यंतचे हे सर्वाधिक बळी आहेत. तर दिवसभरात ११,८१३ रुग्णांची नोंद झाली. परिणामी, एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख ६० हजार १२६ झाली असून मृतांचा आकडा १९,०६३ झाला आहे.राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९.८ टक्क्यांवर आले असून मृत्युदर ३.४ टक्के आहे. १ लाख ४९ हजार ७९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.दिवसभरात नोंद झालेल्या ४१३ मृत्यूंमध्ये मुंबई ४८, ठाणे १३, ठाणे मनपा ९, नवी मुंबई मनपा ९, कल्याण-डोंबिवली मनपा १३, उल्हासनगर मनपा ८, भिवंडी-निजामपूर मनपा ८, मीरा-भाईंदर मनपा ५, पालघर २, वसई-विरार मनपा १०, रायगड ९, पनवेल मनपा ६, नाशिक ५, नाशिक मनपा ८, मालेगाव मनपा १, अहमदनगर ३, अहमदनगर मनपा ५, धुळे ३, धुळे मनपा २, जळगाव १२, जळगाव मनपा ३, नंदुरबार १, पुणे २५, पुणे मनपा ४८, पिंपरी-चिंचवड मनपा १९, सोलापूर ५, सोलापूर मनपा १, सातारा २०, कोल्हापूर २२, कोल्हापूर मनपा १४, सांगली ३, सांगली-मिरज-कुपवाड मनपा ७, सिंधुदुर्ग १, रत्नागिरी २ आदी रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, राज्यात ३ लाख ९० हजार ९५८ रुग्ण कोविडमुक्त झाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या