शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: चिंताजनक! कोरोनाचा धोका वाढला; कालच्या दिवसातला 'तो' आकडा काळजी वाढवणारा ठरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 07:23 IST

एकूण बाधित साडेपाच लाखांहून अधिक

मुंबई : एकीकडे राज्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत असताना पुन्हा एकदा दिवसभरात झालेल्या मृत्यूंचा आलेख वाढताना दिसत आहे. राज्यात गुरुवारी कोरोनाचे ४१३ बळी गेले. कोरोनामुळे दिवसभरात नोंदविलेले आतापर्यंतचे हे सर्वाधिक बळी आहेत. तर दिवसभरात ११,८१३ रुग्णांची नोंद झाली. परिणामी, एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख ६० हजार १२६ झाली असून मृतांचा आकडा १९,०६३ झाला आहे.राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९.८ टक्क्यांवर आले असून मृत्युदर ३.४ टक्के आहे. १ लाख ४९ हजार ७९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.दिवसभरात नोंद झालेल्या ४१३ मृत्यूंमध्ये मुंबई ४८, ठाणे १३, ठाणे मनपा ९, नवी मुंबई मनपा ९, कल्याण-डोंबिवली मनपा १३, उल्हासनगर मनपा ८, भिवंडी-निजामपूर मनपा ८, मीरा-भाईंदर मनपा ५, पालघर २, वसई-विरार मनपा १०, रायगड ९, पनवेल मनपा ६, नाशिक ५, नाशिक मनपा ८, मालेगाव मनपा १, अहमदनगर ३, अहमदनगर मनपा ५, धुळे ३, धुळे मनपा २, जळगाव १२, जळगाव मनपा ३, नंदुरबार १, पुणे २५, पुणे मनपा ४८, पिंपरी-चिंचवड मनपा १९, सोलापूर ५, सोलापूर मनपा १, सातारा २०, कोल्हापूर २२, कोल्हापूर मनपा १४, सांगली ३, सांगली-मिरज-कुपवाड मनपा ७, सिंधुदुर्ग १, रत्नागिरी २ आदी रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, राज्यात ३ लाख ९० हजार ९५८ रुग्ण कोविडमुक्त झाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या