शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

जानेवारीअखेर कोरोना उच्चांकी; जिल्हास्तरावर होम आयसोलेशन किट, राजेश टोपेंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 07:11 IST

राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर कोणताही ताण नसून आता जिल्हा स्तरावर होम आयसोलेशन किट तयार करण्यात येईल.

जालना : राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा दर मोठा असून जानेवारी अखेरीस रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला जाईल, त्यानंतर रुग्णसंख्येचा आलेख कमी होण्याची शक्यता असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.  

राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर कोणताही ताण नसून आता जिल्हा स्तरावर होम आयसोलेशन किट तयार करण्यात येईल. तसेच कोरोना तपासणी चाचण्यांची संख्या वाढवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.  

जानेवारीअखेर कोरोना उच्चांकीजास्त झाले आहे त्या ठिकाणी मृत्यूची संख्या कमी आहे. त्यामुळे लसीकरणाची गती आणखी वाढवण्यावर भर देणार आहे. राज्यातील जवळपास ९० टक्के लोकांनी कोरोनाची पहिली लस घेतली असून ६९ टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.  देशभरात क्वारंटाइनचा कालावधी हा सातच दिवस राहणार असून त्यात कोणताही बदल होणार नाही असे केंद्राने सांगितल्याचे टोपे म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRajesh Topeराजेश टोपे