शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

पाच वर्ष सत्तेत राहून भाजप विटीदांडू खेळत होते का? : सचिन सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 14:28 IST

भाजपने न्यायव्यवस्था, शहिदांचा आणि प्रमाणिकपणे तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचा अपमान केला असल्याचा आरोपही सावंत यांनी केला आहे.

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या पुस्तकात 26/ 11 च्या हल्ल्याबाबत काही खुलासे करण्यात आले आहेत. या आधारे भाजपकडून या हल्ल्याच्या फेरचौकशीची मागणी करण्यात आली आहे. यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

दहशतवाद्यांना पाठीशी घालण्यासाठी वकिलांवर दबाव आणणाऱ्या, प्रज्ञा ठाकूर यांना लोकसभेची उमेदवारी देणाऱ्या भारतीय जनता पार्टीने 26/ 11 च्या हल्ल्याबाबतची फेरचौकशीची करण्याची मागणी करणे, म्हणजे अशी हस्यास्पद दुसरी कोणतेही मागणी असू शकत नाही. तर गेली पाच वर्षे सत्तेत असताना भाजप विटीदांडू खेळत होते का ? असा खोचक टोला सावंत यांनी भाजपला लगावला आहे.

तसेच जे राकेश मारिया यांच्या पुस्तकात लिहलं आहे, तेच अजमल कसाबच्या चार्जशीट मध्ये नमूद करण्यात आले आहे. खोटा प्रचार करतांना भाजपला लाज वाटली पाहिजे.भाजपने न्यायव्यवस्था, शहिदांचा आणि प्रमाणिकपणे तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचा अपमान केला असल्याचा आरोपही सावंत यांनी केला आहे.