शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

सीमांध्रला दिलेले वचन पूर्ण करा

By admin | Updated: June 3, 2014 23:03 IST

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून काँग्रेसच्या नेतृत्वातील संपुआ सरकारने सीमांध्रला दिलेल्या वचनांची पूर्तता करण्याची विनंती केली आहे.

नवी दिल्ली : संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून काँग्रेसच्या नेतृत्वातील संपुआ सरकारने सीमांध्रला दिलेल्या वचनांची पूर्तता करण्याची विनंती केली आहे. यात प्रामुख्याने या क्षेत्रला विशेष श्रेणीचा दर्जा देणो आणि पोलावरम सिंचन योजना कार्यान्वित करणो यांचा समावेश आहे.
तेलंगणला आंध्र प्रदेशापासून वेगळे करून स्वतंत्र राज्य बनविणा:या आंध्र प्रदेश पुनर्गठन कायदा 2क्14 मध्ये सीमांध्र क्षेत्रसाठी केंद्र सरकारतर्फे विविध गुंतवणूक आणि इतर तरतुदींचाही समावेश आहे. ही आश्वासने पूर्ण करण्यास मोदी सरकारला संपूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही सोनिया गांधी यांनी पत्रत दिली आहे. 
2क् फेब्रुवारी 2क्14 रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग आणि तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राज्यसभेत आणखी काही आश्वासने दिली होती. त्यानुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने निर्णय घेतले होते. याकडेही काँग्रेस अध्यक्षांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले आहे. पत्रसोबत उभय नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांची प्रतही त्यांनी जोडली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4सोमवारी लिहिलेल्या या पत्रत सोनिया म्हणतात, जलस्नेत, विशेष श्रेणीचा दर्जा देणो, पोलावरम योजनेचे कार्यान्वयन आदींसंदर्भात आवश्यक कार्याचा प्रारंभ संपुआ सरकारने यापूर्वीच केला आहे. आम्ही जे काम पूर्ण केले. त्याची अंमलबजावणी आपले प्रशासन पुढेही सुरूठेवेल, अशी अपेक्षा आहे.