शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

'त्या' वक्तव्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दलित संघटनांची माफी मागावी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 21:00 IST

रिपाइंचा खरात गट आक्रमक

मुंबई : कोल्हापूर येथील महायुतीच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाआघाडीत रस्त्यावरच्या संघटनांना आणून बसवल्याची टीका केली. मात्र, महाआघाडीतील ५६ संघटनामध्ये ८० टक्के संघटना दलित समाजाचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या आहेत. त्यामुळे ही टीका दलितांच्या व आंबेडकरवाद्यांच्या जिव्हारी लागली असून मुख्यमंत्र्यांनी याबाबत माफी मागण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात) अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे. 

सचिन खरात म्हणाले की, देशात संविधान बदलण्याची भाषा खुलेआम होत आहे. भाजपा नेत्यांकडून दलित समाजाबाबत केल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र येणे ही काळाची गरज आहे. दलित व आंबेडकरवादी संघटनांचे मायबाप डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, हे सरकारने विसरता कामा नये. बाबासाहेबांचे नाव घेतल्याशिवाय आणि जाहीर सभेत त्यांचा फोटो लावल्याशिवाय सत्ताधाऱ्यांनाही राजकारण करता येत नाही. म्हणूनच ५६ इंचाच्या छातीतील मनुवाद संपवण्यासाठी मागासलेल्या समाजाचे नेतृत्त्व करणाऱ्या ५६ संघटना महाआघाडीत सामील झाल्याची प्रतिक्रिया खरात यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस