शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

'त्या' वक्तव्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दलित संघटनांची माफी मागावी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 21:00 IST

रिपाइंचा खरात गट आक्रमक

मुंबई : कोल्हापूर येथील महायुतीच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाआघाडीत रस्त्यावरच्या संघटनांना आणून बसवल्याची टीका केली. मात्र, महाआघाडीतील ५६ संघटनामध्ये ८० टक्के संघटना दलित समाजाचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या आहेत. त्यामुळे ही टीका दलितांच्या व आंबेडकरवाद्यांच्या जिव्हारी लागली असून मुख्यमंत्र्यांनी याबाबत माफी मागण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात) अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे. 

सचिन खरात म्हणाले की, देशात संविधान बदलण्याची भाषा खुलेआम होत आहे. भाजपा नेत्यांकडून दलित समाजाबाबत केल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र येणे ही काळाची गरज आहे. दलित व आंबेडकरवादी संघटनांचे मायबाप डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, हे सरकारने विसरता कामा नये. बाबासाहेबांचे नाव घेतल्याशिवाय आणि जाहीर सभेत त्यांचा फोटो लावल्याशिवाय सत्ताधाऱ्यांनाही राजकारण करता येत नाही. म्हणूनच ५६ इंचाच्या छातीतील मनुवाद संपवण्यासाठी मागासलेल्या समाजाचे नेतृत्त्व करणाऱ्या ५६ संघटना महाआघाडीत सामील झाल्याची प्रतिक्रिया खरात यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस