शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

'त्या' वक्तव्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दलित संघटनांची माफी मागावी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 21:00 IST

रिपाइंचा खरात गट आक्रमक

मुंबई : कोल्हापूर येथील महायुतीच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाआघाडीत रस्त्यावरच्या संघटनांना आणून बसवल्याची टीका केली. मात्र, महाआघाडीतील ५६ संघटनामध्ये ८० टक्के संघटना दलित समाजाचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या आहेत. त्यामुळे ही टीका दलितांच्या व आंबेडकरवाद्यांच्या जिव्हारी लागली असून मुख्यमंत्र्यांनी याबाबत माफी मागण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात) अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे. 

सचिन खरात म्हणाले की, देशात संविधान बदलण्याची भाषा खुलेआम होत आहे. भाजपा नेत्यांकडून दलित समाजाबाबत केल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र येणे ही काळाची गरज आहे. दलित व आंबेडकरवादी संघटनांचे मायबाप डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, हे सरकारने विसरता कामा नये. बाबासाहेबांचे नाव घेतल्याशिवाय आणि जाहीर सभेत त्यांचा फोटो लावल्याशिवाय सत्ताधाऱ्यांनाही राजकारण करता येत नाही. म्हणूनच ५६ इंचाच्या छातीतील मनुवाद संपवण्यासाठी मागासलेल्या समाजाचे नेतृत्त्व करणाऱ्या ५६ संघटना महाआघाडीत सामील झाल्याची प्रतिक्रिया खरात यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस