शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना अभय ?

By admin | Updated: June 21, 2014 19:22 IST

राज्यात काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल होण्याची चर्चा रंगलेली असतानाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पक्ष नेतृत्वाने अभय दिल्याचे वृत्त आहे.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. २१- राज्यात काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल होण्याची चर्चा रंगलेली असतानाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पक्ष श्रेष्ठींनी अभय दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील असे दिसते. 
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल करावे अशी मागणी जोर धरत होती. काँग्रेसमधील काही आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना हटवण्यासाठी काँग्रेसच्या पक्ष श्रेष्ठींवर दबाव आणला होता. काँग्रेस नेतृत्वानेही गुलाम नबी आझाद आणि ए.के. अँटोनी यांची राज्याच्या निरीक्षकपदी नेमणूकही केली आहे. हे दोघे राज्यातील काँग्रेस पदाधिका-यांचे मत जाणून घेतील असे वृत्त होते. 
यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी दिल्लीत पक्ष अध्यक्ष सोनिया गांधी आणि अहमद पटेल,  माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री चव्हाण यांनी पक्ष नेतृत्वाचा विश्वास संपादन करण्यात यश मिळवल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पक्ष नेतृत्वाने तूर्तास मुख्यमंत्र्यांना अभय दिले असून त्यांनाच मुख्यमंत्रीपदावर कायम ठेवण्यात येईल असे समजते. २८ जून रोजी चव्हाण ए.के. अँटोनी यांच्या समितीसमोर त्यांची भूमिका मांडणार आहेत. चव्हाण यांच्यासाठी आणखी दिलासादायक बाब म्हणजे पक्ष नेतृत्वाने राज्यात निरीक्षक पाठवण्याचा निर्णयही मागे घेतल्याचे समजते.