शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

वसई-विरारमधील फॅक्टरींची तपासणी

By admin | Updated: June 7, 2016 07:43 IST

डोंबीवली येथील रासायनिक कारखानत स्फोट होवून मोठ्या प्रमाणात हानी झाल्याच्या पार्श्वभुमीवर वसई-विरार महापालिकेने आता सतर्कतेची भुमिका घेतली

विरार: डोंबीवली येथील रासायनिक कारखानत स्फोट होवून मोठ्या प्रमाणात हानी झाल्याच्या पार्श्वभुमीवर वसई-विरार महापालिकेने आता सतर्कतेची भुमिका घेतली असून,पालिकेमार्फत आपल्या हद्दीतील सर्वच कारखान्यांची तपासणी सुरु करण्यात आली आहे.डोंबीवली प्रमाणेच वसई तालुक्यात लहान मोठ्या अशा हजारो कंपन्या आहेत.वसईच पुर्वेकडील नवघर,सातीवली, वालीव,गोखिवरे,नवजीवन,कामण तर विरारला चंदनसार,बेगर्स होम,नारिंगी परिसरात मोठ्या प्रमाणात कंपन्या आहेत.या कंपन्याची अग्निशमन विभागामार्फत तपासणी महापालिकेने सुरु केली आहे. ही तपासणी करतानाच आग प्रतिबंधक आणि जीव संरक्षक उपाोजना करण्याच तसेच घातक रसानांचा साठा करण्यात येऊ नये अशा सुचना कंपन्यांना दिल्या जात आहेत.कंपन्यांनी अतिरिक्त बांधकाम केलेले आढळल्यास त्यांना ते निष्काशीत करण्याच्या नोटीसा बजावण्यात येत असून, सदर कंपनंची मुदतीत निष्काषीत न केलस बांधकाम स्वत: पाडून त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करणत येईल. असेही या नोटीसीत बजावण्यात आले आहे. (प्रतिनिधी)>तर एमआरटीपीच्या नोटिसाही बजाविणारवाढीव अथवा अनधिकृत बांधकाम आढळल्यास संबंधितांस एम.आर.टी.पीच नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत.तसेच वाढीव बांधकाम आढळल्यास त्याची माहिती देण्याचे नागरिकांना आवाहनही करण्यात आले आहेत.औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यां मध्ये आग लागून दुर्घटना घडण्याचे प्रकार वारंवार होत असलमुळे ही सतर्कता बाळगण्यात येत असल्याची माहिती महापालिकेच जनसंपर्क कक्षातून देण्यात आली.