शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

जिल्ह्याच्या दळणवळणात आमूलाग्र बदल शक्य

By admin | Updated: June 6, 2017 02:37 IST

विकासकामांमुळे रायगड जिल्ह्याच्या दळणवळणात येत्या काळात आमूलाग्र बदल घडून येणार, असे चित्र स्पष्ट झाले आहे.

जयंत धुळप । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : सावित्री नदी पुलाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केलेल्या विविध विकासकामांमुळे रायगड जिल्ह्याच्या दळणवळणात येत्या काळात आमूलाग्र बदल घडून येणार, असे चित्र स्पष्ट झाले आहे.रायगड जिल्हा पॅकेजअंतर्गत, २४७.१३ कोटी रुपये खर्चाचा महाड जंक्शन (रा.म.६६ वरील कि.मी.१२३/४००), ते रायगड किल्ला (जिजामाता समाधीपर्यंत व चित्त दरवाजा व हिरकणीवाडीपर्यंत)चा दुपदरी व पेव्हड शोल्डरसह काँक्रीट रस्ता. रस्त्याची एकूण लांबी २५.६०९ कि.मी. ठळक वैशिष्ट्ये :- काँक्रीट रस्ता २ लेन पेव्हड शोल्डरसह, एक मोठा पूल, १९ लहान पूल, १४० मोऱ्या. ४२१.०२ कोटी रुपये खर्चून आंबडवे-पाचळ-मंडणगड-राजेवाडी (रा.म.क्र. ६६ जंक्शन)चे दोन पदरी व पेव्हड शोल्डरसह काँक्रीट रस्ता बांधणी. रस्त्याची एकूण लांबी ५९.६६७ कि.मी. ठळक वैशिष्ट्ये - काँक्रीट रस्ता २ लेन पेव्हड शोल्डरसह, एक मोठा पूल, १७ लहान पूल, ३२४ मोऱ्या आणि रेल्वे खालील एक पूल. वरील रस्ते विकासामुळे दळणवळण सुकर होण्याची शक्यता आहे. मुंबई-गोवा रस्ता चौपदरीकरण (तीन पॅकेजेस)इंदापूर (कि.मी. ८४/००) ते वडपाले (कि.मी. १०८/४००) या टप्प्याच्या चौपदरीकरणाकरिता चेतक एटंरप्रायजेस, जयपूर या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असून, याकामी १२०२.५२ कोटी रुपये खर्च होणार आहेत. या रस्त्याची एकूण लांबी २६.७५ कि.मी. आहे. ठळक वैशिष्ट्ये -फोरलेन काँक्र ीट रस्ता पेव्हड शोल्डरसह, इंदापूर व माणगाव शहरास बायपास, एक उड्डाणपूल, रेल्वेवरील तीन पूल, एक मोठा पूल, ९ लहान पूल, ८ बसथांबे, एक ट्रक थांबा यांचा समावेश आहे.वीर (कि.मी. १०८/४००) ते भोगाव (खुर्द), (कि.मी. १४८/००) या रस्त्याच्या चौपदरीकरणाकरिता एल अ‍ॅण्ड टी कंपनी, मुंबई या कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली असून, याकामी १५९८.४७ कोटी रुपये खर्च होणार आहेत. या रस्त्याची एकूण लांबी ३८.७६ कि.मी. आहे. ठळक वैशिष्ट्ये - काँक्र ीट रस्ता फोर लेन पेव्हड शोल्डरसह, एक उड्डाणपूल, दोन मोठे पूल, नऊ लहान पूल, वाहनांसाठी १८ ओव्हर/अंडर पास रोड, तीन पादचारी पूल यांचा समावेश राहणार आहे.भोगाव (खुर्द), (कि.मी. १४८/००) ते कशेडी घाट (कि.मी. १६१/६००)दरम्यान १.७२ कि.मी.चे दोन बोगदे व ९ कि.मी. जोडरस्ता, यांचा समावेश असून याकामी १०११.८९ कोटी रुपये खर्च होणार आहेत. रस्त्याची एकूण लांबी ९ कि.मी. दोन बोगद्यांची प्रत्येकी लांबी १.७२० कि.मी., पोचमार्गाची लांबी ७.२८ कि.मी. दरीवरील पुलाची लांबी ६८० मी., नदीवरील पुलाची लांबी ४६६ मी. राहणार आहे.केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत मंजूर विकासकामेअलिबाग-रेवदंडा रस्ता (प्रा.रा.मा. ४ कि.मी. 00/00 ते १४/१००)चे १० कोटी खर्चून काँक्रि टीकरण करणे, शिरवली माणकुले रस्त्याची १० कोटी खर्चून सुधारणा करणे, सुधागड तालुक्यातील वाकण-पाली-खोपोली (रा.मा. ९३), रस्त्याची ४.५ कोटी रुपये खर्चून सुधारणा करणे, सुधागड तालुक्यातील उद्धर-कुंभरघर-महागाव-हातोंड-गोंदाव (रा.मा.९३ प्र.जी ता.४०), रस्त्याची ४ कोटी रुपये खर्चून सुधारणा करणे. दिघी-नानावटी-साव-आडगाव-वेळास रस्त्याचे ६ कोटी ५० लाख रुपये खर्चून रुंदीकरण व सुधारणा करणे, या कामांचा समावेश आहे.