शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

कोकणातले चाकरमानी वाहतूक कोंडीच्या कचाट्यात; मुंबई-गोवा, मुंबई-पुणे महामार्गावर वाहनांच्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 02:00 IST

गणेश विसर्जन झाल्यानंतर शनिवारी सायंकाळपासूनच चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला.

महाड/माणगाव : गणेश चतुर्थीसाठी कोकणात गेलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासातही वाहतूककोंडी आणि जोरदार पावासाने ‘विघ्न’ आणले आहे. कोकण रेल्वेचे कोलमडलेले वेळापत्रक आणि मुंबई-गोवा, मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूककोंडीमुळे कोकणातले चाकरमानी वाहतूककोंडीच्या कचाट्यात सापडले आहेत.

गणेश विसर्जन झाल्यानंतर शनिवारी सायंकाळपासूनच चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. महामार्गाची दुरवस्था आणि वाहतूककोंडीमुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. मुंबई ते महाडपर्यंतच्या प्रवासाला तब्बल १६ ते १७ तास लागले होते. रविवारीही त्याची पुनरावृत्ती झालेली दिसून आली.

शनिवारी मध्यरात्री महाडपासून लागलेल्या वाहनांच्या रांगा रविवारी दुपारनंतर वाढतच गेल्या. कशेडी घाटाला पर्यायी मार्ग असलेला तुळशी खिंडमार्ग खचल्याने, हा मार्ग गेल्या तीन दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कोंडीत आणखीनच भर पडली.

चौपदरीकरणामुळे मंदावली गतीमुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या दुसºया टप्प्याचे (इंदापूर ते कशेडी घाट) काम माणगाव तालुक्यातील इंदापूर ते वडपाले दरम्यान सुरू आहे. त्यामुळे रविवारी सकाळपासूनच माणगाव शहरातून, तसेच लोणेरे, महाड येथूनच वाहतूक कोंडीला सुरुवात झाली.ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलीस यंत्रणेने पर्यायी मार्ग खुले करून दिल्याने वाहन चालकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला, तसेच माणगाव, लोणेरे व इंदापूर शहरातून दुभाजकाचा वापर केल्याने वाहतूककोंडी कमी होण्यास मदत झाली.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी