शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र, राज्य सरकार असंवेदनशील

By admin | Updated: May 5, 2015 02:11 IST

दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक भागांतील शेतकरी संकटात सापडला आहे. यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी फायदेशीर ठरू शकते.

औरंगाबाद : दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक भागांतील शेतकरी संकटात सापडला आहे. यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी फायदेशीर ठरू शकते. सरकारने वास्तवतेचे भान ठेवून कर्जमाफी करावी, अशी मागणी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सोमवारी पत्र परिषदेत केली. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र आणि राज्य सरकार संवेदनशील नसल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला़ पवार म्हणाले, की यापूर्वी शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भात जास्त होत होत्या. या वेळेला मराठवाड्यात हे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. याच्या खोलात जाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी नैराश्य दिसत आहे. दुष्काळ किंवा गारपिटीमुळे नुकसान झाले, तर त्याला तत्परतेने मदत करण्याची खबरदारी घ्यायला पाहिजे; पण सध्याचे केंद्रातील आणि राज्यातील सरकार त्यात कमी पडत असल्याचे पवार म्हणाले़ राज्यातील मागास भागांच्या अभ्यासासाठी नेमलेल्या केळकर समितीच्या शिफारशींची तातडीने अंमलबजावणी झाली पाहिजे. विशेषत: पाण्याचा असमतोल कमी करण्यासाठी ज्या शिफारशी केल्या त्याची अंमलबजावणी केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली़ विदर्भातील जनतेला वेगळा विदर्भ हवा असेल तर आम्ही त्यांच्या बाजूने आहोत; पण आतापर्यंत जनतेकडून तसे दिसत नाही. आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये तेथील जनतेने तसा कौल दिलेला नाही. त्यामुळे मला वेगळ्या विदर्भाचे मत हे तेथील जनतेचे असेल असे वाटत नाही. ते चार नेत्यांचे असेल. एमआयएमचे यश तात्पुरतेऔरंगाबाद महापालिकेत एमआयएमने मिळविलेल्या यशाविषयी पवार म्हणाले, एमआयएमकडे काही लोक खेचले गेले हे खरे आहे; पण ही कायमची फेज नाही. केवळ अशा गोष्टी वर्ष दोन वर्षे होतात. उसाला तीन हजार भाव हवासरकार बदलल्यानंतर वर्षभरात शेतकऱ्यांची काय दैना केली हे सर्व जण बघतायत. म्हणून वेडीवाकडी भाषणे करायची आणि स्वत:वर जबाबदारी आली तेव्हा ती दुसऱ्यावर ढकलायची हे बरोबर नाही, असा टोला पवार यांनी खा. राजू शेट्टी यांना लगावला. उसाला २७०० ते ३००० रुपये भाव मिळाला पाहिजे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)