शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बदायूँचा तपास सीबीआयकडे

By admin | Updated: May 31, 2014 23:03 IST

क्रूर घटनेचे तीव्र पडसाद देशभर उमटल्यानंतर उत्तर प्रदेशातील अखिलेश यादव सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची शिफारस केली आह़े

बदायूँ/लखनौ(उप्र) :  चुलत बहिणी असलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांचे मृतदेह झाडाला टांगून ठेवल्याच्या क्रूर घटनेचे तीव्र पडसाद देशभर उमटल्यानंतर उत्तर प्रदेशातील अखिलेश यादव सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची शिफारस केली आह़े
 दरम्यान या बलात्कार व हत्याप्रकरणी आतार्पयत दोन पोलीस कर्मचा:यांसह पाच आरोपींना अटक करण्यात आली आह़े या सर्व आरोपींना सर्वादेखत फाशी द्या़ ज्याप्रमाणो त्यांनी आमच्या मुलींना फासावर लटकवले तसेच त्यांनाही लटकवा, अशी मागणी पीडित कुटुंबाने केली आह़े या कुटुंबाने सरकारी मदतही नाकारली असून आम्हाला पैशांची मदत नको तर न्याय हवा, अशी मागणी केली आह़े दिल्लीतील निर्भया बलात्कार व हत्या प्रकरणापेक्षाही हे प्रकरण गंभीर व भयावह असल्याचेही पीडितांच्या कुटुंबियांनी म्हटले आह़े
उत्तर प्रदेशातील बदायूँ जिल्ह्यातील उशैत येथे दलित कुटुंबातील दोन चुलत बहिणींवर सामूहिक बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली होती़ 14 व 15 वयोगटातील या मुली 27 मेच्या रात्री बेपत्ता झाल्या होत्या़ दुस:या दिवशी त्यांचे मृतदेह झाडाला टांगलेले आढळले होत़े या घटनेवरून उत्तर प्रदेशासह देशभर संतापाची लाट उसळल्यानंतर आज शनिवारी उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची शिफारस केली़ दरम्यान, बसपाप्रमुख मायावती रविवारी पिडित कुटुंबाची भेट घेणार आहेत.
आरोपी तीन भावांना अटक
याप्रकरणी पप्पू यादव, अवधेश यादव व उव्रेश यादव या तीन भावांना अटक करण्यात आली़ त्यांच्याविरूत्र भांदवीच्या कलम 3क्2 (हत्या) आणि 376 (बलात्कार) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आह़े सव्रेक्ष यादव आणि छत्रपाल यादव या दोन कॉन्स्टेबलला काल अटक करण्यात आली़ त्यांच्याविरूद्ध कलम 12क् ब (फौजदारी कट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आह़े याप्रकरणी एकूण सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आह़े दोन अज्ञात अद्यापही फरार आहेत़ (वृत्तसंस्था)
 
- काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी कटरा सादतगंज येथे जाऊन पीडित कुटुंबाचे सांत्वन केल़े या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणीही त्यांनी केली़ यानंतर पत्रकारांशी बोलताना राहुल यांनी पीडित कुटुंबाची व्यथा बोलून दाखवली़ मी पीडित कुटुंबाशी बोललो़ सरकारी मदतीने आपल्या मुलींचा सन्मान परत येणार नाही, असे पीडित कुटुंबाने मला सांगितल़े त्यांना पैशांची मदत नको, न्याय हवा आह़े 
- उत्तर प्रदेश पोलिसांवर त्यांचा विश्वास नाही़ उत्तर प्रदेश पोलीस आम्हाला न्याय देऊ शकणार नाही, यावर ते ठाम आहेत़ आम्हीही पीडित कुटुंबाच्या या मताशी सहमत आहोत़ या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हायला हवी, असे राहुल म्हणाल़े