शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकरी सन्मान योजनेची पाच एकरची अट रद्द करू; मोदींचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 14:47 IST

चौथ्या टप्प्यातील प्रचारासाठी आज मोदी यांनी नंदुरबारमध्ये सभा घेतली.

नंदुरबार : महाराष्ट्र व नंदुरबार शहीदांची भूमी आहे. परंतू शहीदांवरही काँग्रेस राजकारण करते. रेल्वे व महामार्गने राज्यातील दुर्गम भाग जोडला आहे. जोपर्यंत मोदी आहे तोपर्यंत आरक्षणाला हात लावणार नाही. आदिवासींच्या जमिनी सुरक्षित राहतील, असे आश्वासन मोदी यांनी नंदुरबारमध्ये दिले. 

चौथ्या टप्प्यातील प्रचारासाठी आज मोदी यांनी नंदुरबारमध्ये सभा घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दोन महिन्यांपूर्वी नंदुरबारातील चौधरी चहाची आठवण काढली होती, आज पुन्हा ही आठवण ताजी झाली आहे. चाय वाल्याने कडकपणे देश चालविला यापुढेही चालविणार. ऊसापासून इथेनॉल तयार करण्याचे कारखाने सुरू करायचे आहेत. ऊसाला चांगला भाव मिळावा हा प्रयत्न, यामागे असल्याचे मोदी म्हणाले. 

नियत साफ राहिली तर देशाच्या नितीला ही चांगल्या पध्दतीने राबविता येवू शकते. बांबू उत्पादनाला विशेष प्रोत्साहन देणार. शेतकरी सन्मान योजनेचा ऐतिहासिक निर्णय आहे. या योजनेची व्याप्ती वाढविणार असून 5 एकरची अटच रद्द करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. 

काँग्रेसने नंदुरबारातून आधार सुरू केले. परंतू आधारला निराधार केले. आधारला खरी ओळख मोदी सरकारने दिली. मजबूत सरकार, मजबूत पंतप्रधान पाहिजे असेल तर भाजपला मदत करा, चौकीदारला मजबूत करा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीnandurbar-pcनंदुरबार