शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

अपघात टाळण्यासाठी बसचालकांवर ‘वॉच’; किती तास बस चालवली हे समजणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 14:04 IST

बस अपघातात वेगासोबत चालकाचा थकवा हे महत्त्वाचे कारण; लवकरच संकेतस्थळ

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात दिवसेंदिवस अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. विशेषतः खासगी बस अपघातात एकावेळी अनेक प्रवाशांचा मृत्यू होतो. बस अपघातात वेगासोबत चालकाचा थकवा हे महत्त्वाचे कारण आहे. अनेक चालक जास्त वेळ काम करतात, त्यामुळे त्यांना थकवा येऊन डुलकी लागते त्यातून अपघात होतो. पण आता बसचालकाच्या कामावर आरटीओची नजर असणार आहे.

परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की,  बसचालकांना  रात्रीच्या वेळी थकवा येतो, त्यांना झोप लागते. त्यामध्ये अपघात होतात.  चालकांना थकवा आला असेल तर विश्रांती घ्यावी, पण तसे न करता ते बस चालवतात. तसेच  रात्री बसचालकांनी दर दोन तासांनी दोन ते पाच मिनिटांचा ब्रेक घ्यायला हवा. थकवा येऊनही गाडी चालविल्यास अपघाताचा धोका असतो. रात्री १२ ते पहाटे दरम्यान ५ गाडी चालवताना एक अतिरिक्त चालक असायला हवा, पण त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे.

अपघात रोखण्यासाठी  प्रयत्न केले जात आहेत.  जास्त वेळ बस चालवून थकल्याने  काही अपघात घडत आहेत. चालकाने किती तास काम केले, यासाठी एक संकेतस्थळ तयार करण्यात येत आहे. त्यावर चालकांना वाहन चालवण्यापूर्वी नोंदणी करावी लागणार आहे. त्याची माहिती आरटीओ अधिकाऱ्यांना उपलब्ध होईल. नियम उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाईल.- विवेक भिमनवार, परिवहन आयुक्त

टॅग्स :Bus Driverबसचालक