शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

मंत्रिमंडळाची बैठक यापुढे मंत्रालयातच

By admin | Updated: November 4, 2014 03:22 IST

राज्य मंत्रिमंडळाची बैठक यापुढे ‘सह्याद्री’ऐवजी फक्त मंत्रालयातच घेतली जाईल, असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

यदु जोशी, मुंबईराज्य मंत्रिमंडळाची बैठक यापुढे ‘सह्याद्री’ऐवजी फक्त मंत्रालयातच घेतली जाईल, असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मात्र विधिमंडळ अधिवेशनाचा कालावधीच त्यासाठी अपवाद राहील. मंत्रालयाची प्रतिष्ठा जपण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे समजते. मंत्रिमंडळाची बैठक कशीतरी उरकण्याऐवजी संबंधित मंत्र्यांना आपली भूमिका पूर्णपणे मांडू दिली पाहिजे. त्यासाठी बैठक थोडी जास्त वेळ चालली तरी चालेल, असा फडणवीस यांचा आग्रह आहे. केंद्रातील पीएमओच्या धर्तीवर सीएमओची स्थापना करणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने आधीच दिलेले आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारऐवजी दर मंगळवारी असली, तरी या वेळी ती बुधवारी (दि. ५) होणार आहे. शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चार विभागांचे सादरीकरण झाले होते. उर्वरित काही विभागांचे सादरीकरण बुधवारच्या बैठकीत होणार आहे. कामाचे वेळापत्रक आणि काटेकोरपणा पाळून अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाच्या समस्या, कामगिरी आणि पुढील नियोजन याबाबत गुणवत्तापूर्ण चर्चा केली पाहिजे, असे फडणवीस यांनी बजावल्याचे समजते.