शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

मंत्रिमंडळाची बैठक यापुढे मंत्रालयातच

By admin | Updated: November 4, 2014 03:22 IST

राज्य मंत्रिमंडळाची बैठक यापुढे ‘सह्याद्री’ऐवजी फक्त मंत्रालयातच घेतली जाईल, असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

यदु जोशी, मुंबईराज्य मंत्रिमंडळाची बैठक यापुढे ‘सह्याद्री’ऐवजी फक्त मंत्रालयातच घेतली जाईल, असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मात्र विधिमंडळ अधिवेशनाचा कालावधीच त्यासाठी अपवाद राहील. मंत्रालयाची प्रतिष्ठा जपण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे समजते. मंत्रिमंडळाची बैठक कशीतरी उरकण्याऐवजी संबंधित मंत्र्यांना आपली भूमिका पूर्णपणे मांडू दिली पाहिजे. त्यासाठी बैठक थोडी जास्त वेळ चालली तरी चालेल, असा फडणवीस यांचा आग्रह आहे. केंद्रातील पीएमओच्या धर्तीवर सीएमओची स्थापना करणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने आधीच दिलेले आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारऐवजी दर मंगळवारी असली, तरी या वेळी ती बुधवारी (दि. ५) होणार आहे. शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चार विभागांचे सादरीकरण झाले होते. उर्वरित काही विभागांचे सादरीकरण बुधवारच्या बैठकीत होणार आहे. कामाचे वेळापत्रक आणि काटेकोरपणा पाळून अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाच्या समस्या, कामगिरी आणि पुढील नियोजन याबाबत गुणवत्तापूर्ण चर्चा केली पाहिजे, असे फडणवीस यांनी बजावल्याचे समजते.