शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

मंत्रिमंडळाची बैठक यापुढे मंत्रालयातच

By admin | Updated: November 4, 2014 03:22 IST

राज्य मंत्रिमंडळाची बैठक यापुढे ‘सह्याद्री’ऐवजी फक्त मंत्रालयातच घेतली जाईल, असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

यदु जोशी, मुंबईराज्य मंत्रिमंडळाची बैठक यापुढे ‘सह्याद्री’ऐवजी फक्त मंत्रालयातच घेतली जाईल, असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मात्र विधिमंडळ अधिवेशनाचा कालावधीच त्यासाठी अपवाद राहील. मंत्रालयाची प्रतिष्ठा जपण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे समजते. मंत्रिमंडळाची बैठक कशीतरी उरकण्याऐवजी संबंधित मंत्र्यांना आपली भूमिका पूर्णपणे मांडू दिली पाहिजे. त्यासाठी बैठक थोडी जास्त वेळ चालली तरी चालेल, असा फडणवीस यांचा आग्रह आहे. केंद्रातील पीएमओच्या धर्तीवर सीएमओची स्थापना करणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने आधीच दिलेले आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारऐवजी दर मंगळवारी असली, तरी या वेळी ती बुधवारी (दि. ५) होणार आहे. शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चार विभागांचे सादरीकरण झाले होते. उर्वरित काही विभागांचे सादरीकरण बुधवारच्या बैठकीत होणार आहे. कामाचे वेळापत्रक आणि काटेकोरपणा पाळून अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाच्या समस्या, कामगिरी आणि पुढील नियोजन याबाबत गुणवत्तापूर्ण चर्चा केली पाहिजे, असे फडणवीस यांनी बजावल्याचे समजते.