शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नदीजोड प्रकल्पाच्या २० हजार कोटी खर्चास मंत्रिमंडळाची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 05:02 IST

जलमंडळ (मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली) व जलपरिषद (मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली) यांची एकही बैठक झालेली नव्हती. २०१५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक जलआराखड्याबाबत घेण्यात आली.

मुंबई : राज्यात असलेल्या प्रमुख पाच नद्या व त्यांची उपखोरे यांचा एकत्रित जलआराखडा तयार करण्याची कायदेशीर तरतूद महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण २००५च्या कलम १५ व १६ अन्वये बंधनकारक असतानादेखील २००५ ते २०१४ या कालावधीत जलआराखडे तयार करण्यासाठी कायद्याने स्थापित केलेल्या जलमंडळ (मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली) व जलपरिषद (मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली) यांची एकही बैठक झालेली नव्हती. २०१५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक जलआराखड्याबाबत घेण्यात आली. त्यामुळे गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा व पश्चिम वाहिनी या पाचही प्रमुख नद्यांचे खोरेनिहाय जलआराखडे देशात पहिल्यांदा महाराष्टÑाने तयार केले. या जलआराखड्यांमुळे खोऱ्यांचे वर्गीकरण अतिविपुलतेचे, विपुलतेचे, सर्वसाधारण, तुटीचे व अतितुटीचे अशा प्रकारे करता आले.त्यामुळे अतिविपुलतेच्या खोºयातील पाणी तुटीच्या व अतितुटीच्या खोºयात वळविण्यासाठी महत्त्वाकांक्षी अशी नदीजोड योजना राज्यशासनाने हाती घेतलेली आहे, ही माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली.या नदीजोड प्रकल्पामध्ये नार-पार-गिरना, पार-गोदावरी, दमगणगंंगा-वैतरणा-गोदावरी, दमणगंगा-एकदरे-गोदावरी या उत्तर महाराष्टÑ व मराठवाड्यासाठी तर वैनगंगा-नळगंगा ही पश्चिम विदर्भासाठी वरदायी ठरणार आहेत. हा नदीजोड प्रकल्प पुढील ३ वर्षांत पूर्ण करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडलेला आहे. अतिविपुलतेच्या खोºयातील स्थानिक गरजा भागवून अतिरिक्त पाणी जे समुद्राला जाऊन वाया जाणार होते, असेच पाणी वळविले जाईल. त्यामुळे स्थानिक पातळीवर अन्याय होण्याचा विषय उरणार नाही.>या पाच प्रकल्पांचा होणार समावेशनार-पार-गिरना, पार-गोदावरी, दमणगंंगा-वैतरणा-गोदावरी, दमणगंगा-एकदरे-गोदावरी या चार प्रकल्पांसाठी १५ हजार कोटी. वैनगंगा-नळगंगा या पश्चिम विदर्भासाठी वरदायी ठरणाºया प्रकल्पासाठी ५ हजार कोटींची तरतूद प्रस्तावित आहे.या नदीजोड प्रकल्पासाठी मुख्य अभियंता नदीजोड प्रकल्प असे नवीन पद निर्माण व उच्चस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीची ही स्थापना.