शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

Budget 2020: कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देणारा अर्थसंकल्प : राणा जगजितसिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 12:04 IST

कृषी क्षेत्रासाठी १६ कलमी कार्यक्रमाच्या माध्यमातून भरीव तरतूद करून विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.

उस्मानाबाद : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी सादर केलेला अर्थसंकल्प ऐतिहासिक असा आहे. या अर्थसंकल्पात कृषी, शिक्षण, आरोग्य, उर्जा आदी क्षेत्रांसाह पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठी तरतूद करण्यात आल्याने अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असा विश्वास तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.

कृषी क्षेत्रासाठी १६ कलमी कार्यक्रमाच्या माध्यमातून भरीव तरतूद करून विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. शेतीसाठी पतपुरवठा पाच वर्षात दुप्पट म्हणजे ७ लाख कोटीवरून १५ लाख कोटी रूपयांपर्यंत नेला आहे. हा अर्थसंकल्प कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देणारा आहे. 'पीपीपी योजनेतून देशातील उस्मानाबादसह ११२ मागास जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उस्मानाबाद येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचा अनेक वर्षापासूनच प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असल्याचे राणा जगजितसिंह पाटील म्हणाले.

तर पुढे बोलताना ते म्हणाले की, अर्थसंकल्पात टेक्निकल टेक्सटाईल मिशनची घोषणा करण्यात आली आहे. यासोबतच ऐतिहासिक स्थळांच्या पर्यटन विकासासाठी या अर्थसंकल्पात योजना जाहीर करण्यात आली आहे. यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत, असेही आमदार पाटील म्हणाले.