शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Budget 2018: अर्थसंकल्प नाही, हा तर 'भ्रम'संकल्प, सुप्रिया सुळेंची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 17:18 IST

'बड्यांच्या कर्जवसुलीसाठी काहीही नाही...पेट्रोलच्या किमती कमी होण्यासाठी काहीही नाही...

मुंबई- 'बड्यांच्या कर्जवसुलीसाठी काहीही नाही...पेट्रोलच्या किमती कमी होण्यासाठी काहीही नाही...शेतीला कर्ज मिळण्याची सोय काहीही नाही... बँकांचे चार्जेस कमी करायला काहीही नाही... मोठ्ठे मोठ्ठे आकडे दाखवायचे आणि पैसे वाटायची वेळ आली की कागदपत्रात अडकवायचं!! हा तर 'भ्रम'संकल्प!!#Budget2018', अशा शब्दांत राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देत मोदी सरकारच्या कडाडून टीका केली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) 2018-19 चा अर्थसंकल्प सादर केला. यावर सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून जोरदार टीका केली.

मध्यमवर्गीयांवर आता कराचा बोजा वाढवणार आणि 250 कोटीची उलाढाल करणारे 'छोटे आणि मध्यम' उद्योजक? त्यांना करसवलत? असा सवाल उपस्थिक करत हा तर 'भ्रमसंकल्प' अशी टीका करणारं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं. एका बाजूला 40000 द्यायचे आणि दुसरीकडून वैद्यकीय खर्च आणि वाहतूक भत्ता काढून घ्यायचा, म्हणजे मध्यमवर्गीयांना फायदा शून्य, असंही सुप्रीया सुळे यांनी म्हंटलं आहे. केंद्र सरकारने गुरूवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून कडाडून टीका होते आहे. 

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Budgetअर्थसंकल्पSupriya Suleसुप्रिया सुळे