शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

Budget 2018 : हवेतील अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 05:35 IST

कधीही अस्तित्वात येऊ न शकणारा हवेतील अर्थसंकल्प अर्थमंत्री जेटली यांनी मांडला आहे. अर्थसंकल्पात निव्वळ आकडेवारीचा खेळ मांडला आहे.

- डॉ. गिरीधर पाटील(कृषी अर्थतज्ज्ञ, शेतकरी आंदोलनाचे नेते)कधीही अस्तित्वात येऊ न शकणारा हवेतील अर्थसंकल्प अर्थमंत्री जेटली यांनी मांडला आहे. अर्थसंकल्पात निव्वळ आकडेवारीचा खेळ मांडला आहे. २५ वर्षांपासून देशातील शेतकरी व सर्वसामान्य मोठमोठी आकडेवारी ऐकतो आहे. परंतु, बाजार व्यवस्थेत सुधारणा झालेली नाही. जाहीर होणारा आकड्यांच्या खेळ अस्तित्वात उतरतच नाही. त्यामुळे कितीही मोठी आकडेवारी सांगितली तरी त्याचा शेती क्षेत्रावर परिणाम होईल असे वाटत नाही. गतवेळी बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत ५०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. परंतु, वर्षभरात कांदा, तूर, सोयाबीनच्या दरांमध्ये प्रचंड घसरण होऊनही सरकारी यंत्रणेने हस्तक्षेप करून बाजार सावरला नाही, अन्य तरतुदींची अंमलबजावणी झालेली नाही. शेतमाल बाजार एक करण्याची घोषणा सरकारने केली होती. गेल्या तीन वर्षांत त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८agricultureशेतीFarmerशेतकरी