शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

Budget 2018 : हवेतील अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 05:35 IST

कधीही अस्तित्वात येऊ न शकणारा हवेतील अर्थसंकल्प अर्थमंत्री जेटली यांनी मांडला आहे. अर्थसंकल्पात निव्वळ आकडेवारीचा खेळ मांडला आहे.

- डॉ. गिरीधर पाटील(कृषी अर्थतज्ज्ञ, शेतकरी आंदोलनाचे नेते)कधीही अस्तित्वात येऊ न शकणारा हवेतील अर्थसंकल्प अर्थमंत्री जेटली यांनी मांडला आहे. अर्थसंकल्पात निव्वळ आकडेवारीचा खेळ मांडला आहे. २५ वर्षांपासून देशातील शेतकरी व सर्वसामान्य मोठमोठी आकडेवारी ऐकतो आहे. परंतु, बाजार व्यवस्थेत सुधारणा झालेली नाही. जाहीर होणारा आकड्यांच्या खेळ अस्तित्वात उतरतच नाही. त्यामुळे कितीही मोठी आकडेवारी सांगितली तरी त्याचा शेती क्षेत्रावर परिणाम होईल असे वाटत नाही. गतवेळी बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत ५०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. परंतु, वर्षभरात कांदा, तूर, सोयाबीनच्या दरांमध्ये प्रचंड घसरण होऊनही सरकारी यंत्रणेने हस्तक्षेप करून बाजार सावरला नाही, अन्य तरतुदींची अंमलबजावणी झालेली नाही. शेतमाल बाजार एक करण्याची घोषणा सरकारने केली होती. गेल्या तीन वर्षांत त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८agricultureशेतीFarmerशेतकरी