शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

कांद्यावर आणली साठामर्यादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 05:13 IST

अवकाळी पावसाने कांदा उत्पादक राज्यांमध्ये नुकसान

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशातील कांदा उत्पादक राज्यांमधे अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने देशातील कांद्याचे भाव गगनाला गेले आहेत. त्यासाठी यंदा तब्बल एक लाख टन कांदा आयात करण्याची केंद्र सरकारने नियोजन केले आहे. तसेच, देशातील किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांना साठा करण्यावरही निर्बंध घातले आहेत.

खरिपामधे महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी देशभरातील कांद्याच्या भावात मोठी वाढ झाली. कांद्याचे किरकोळ बाजारातील भाव शंभर रुपये प्रतिकिलोवर पोचले आहेत. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रतवारीनुसार कांद्याचा भाव २० ते नव्वद रुपये आहे. देशातील कांद्याचे भाव आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने १.२ लाख टन कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील १२ हजार ६६० टन कांदा येत्या २७ डिसेंबरपर्यंत देशात पोहोचेल. तसेच, ३० हजार टन कांदा आयातीचे करारदेखील झाले असल्याचे केंद्रीय ग्राहक आणि अन्नधान्य मंत्रालयाने जाहीर केले आहे.

कांद्याचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांना असलेली साठामर्यादा देखील कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. किरकोळ व्यापाºयांना पूर्वी असलेला ५ टनाचा कोटा दोनपर्यंत खाली आणण्यात आला आहे. तर, घाऊक व्यापाºयांना असलेला ५० टनांचा कोटा २५ टनांवर आणण्यात आला आहे. केंद्र सरकारने देशातील राज्य सरकारला या कोट्याचे पालन केले जात आहे की नाही, यावर लक्ष ठेवण्याची सूचना केली आहे.

टॅग्स :onionकांदा