शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
3
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
4
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
5
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
6
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
8
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
9
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
10
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
11
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
12
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
13
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
14
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
15
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
16
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
17
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
18
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
19
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
20
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कांद्यावर आणली साठामर्यादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 05:13 IST

अवकाळी पावसाने कांदा उत्पादक राज्यांमध्ये नुकसान

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशातील कांदा उत्पादक राज्यांमधे अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने देशातील कांद्याचे भाव गगनाला गेले आहेत. त्यासाठी यंदा तब्बल एक लाख टन कांदा आयात करण्याची केंद्र सरकारने नियोजन केले आहे. तसेच, देशातील किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांना साठा करण्यावरही निर्बंध घातले आहेत.

खरिपामधे महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी देशभरातील कांद्याच्या भावात मोठी वाढ झाली. कांद्याचे किरकोळ बाजारातील भाव शंभर रुपये प्रतिकिलोवर पोचले आहेत. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रतवारीनुसार कांद्याचा भाव २० ते नव्वद रुपये आहे. देशातील कांद्याचे भाव आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने १.२ लाख टन कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील १२ हजार ६६० टन कांदा येत्या २७ डिसेंबरपर्यंत देशात पोहोचेल. तसेच, ३० हजार टन कांदा आयातीचे करारदेखील झाले असल्याचे केंद्रीय ग्राहक आणि अन्नधान्य मंत्रालयाने जाहीर केले आहे.

कांद्याचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांना असलेली साठामर्यादा देखील कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. किरकोळ व्यापाºयांना पूर्वी असलेला ५ टनाचा कोटा दोनपर्यंत खाली आणण्यात आला आहे. तर, घाऊक व्यापाºयांना असलेला ५० टनांचा कोटा २५ टनांवर आणण्यात आला आहे. केंद्र सरकारने देशातील राज्य सरकारला या कोट्याचे पालन केले जात आहे की नाही, यावर लक्ष ठेवण्याची सूचना केली आहे.

टॅग्स :onionकांदा