शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

तपोवनातील पूल बनला धोक्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2016 21:01 IST

जोरदार पावसामुळे दोन वर्षानंतर प्रथमच गेल्या रविवारी (दि.१०) गोदामाईला पूर आला

अझहर शेख/ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 13 -  जोरदार पावसामुळे दोन वर्षानंतर प्रथमच गेल्या रविवारी (दि.१०) गोदामाईला पूर आला होता. या पुरात तपोवनातील नदीपात्रावरील लोखंडी पूल धोकादायक बनला आहे. या पूराचे संरक्षक कठडे पाण्यात वाहून गेले आहे. या पूलावरुन भाविक रामटेकडीकडे जातात. नदीपात्र ओलांडताना पुलाचा वापर भाविकांकडून केला जात असला तरी हा पूल धोक्याचा ठरत आहे. कारण नदीपात्राच्या पाण्याची पातळी वाढली असून पुलाची दुरवस्था झाल्याने पूलावरून मार्गक्रमण करणे नागरिकांनी थांबविणे गरजेचे आहे. पुराच्या पाण्याने पूल धोकादायक झाला असला तरी महापालिका प्रशासनाने अद्याप या ठिकाणी कुठलाही सावधानतेचा इशारा देणारा फलक लावण्यात आलेला नाही. तसेच पूलही बंद करण्यात आलेला नाही. पावसाळ्यात हा पूल बंद ठेवावा किंवा पूलाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.या धोकादायक पूलाच्या मध्यभागी येऊन तरुण-तरुणी सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत असल्याने धोका वाढला आहे.