शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

सीमावाद : कर्नाटकसोबत तोडग्यासाठी आज दिल्लीत खलबते

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 06:03 IST

अमित शहांपुढे शिंदे-फडणवीस मांडणार बाजू

मुंबई/म्हैसूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी संध्याकाळी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार आहेत. या बैठकीत महाराष्ट्रासोबतच्या सीमावादावर राज्याची भूमिका स्पष्ट करू, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे. 

बुधवारी संध्याकाळी नवी दिल्लीत ही बैठक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बोम्मई म्हणाले, ‘केंद्रीय गृहमंत्र्यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सीमावादावर चर्चा करण्यासाठी बोलावले आहे, त्यावेळी आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. मी राज्य पुनर्रचना कायद्यापासून घडलेल्या सर्व घडामोडींचा तपशील सांगेन. राज्यघटनेतील तरतुदी, राज्य पुनर्रचना कायदा आणि सर्वोच्च न्यायालयासमोरील वादाबाबतची याचिकाही आपण सविस्तरपणे मांडणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.’

गेल्या आठवड्यात दोन्ही बाजूंच्या वाहनांना लक्ष्य केल्यावर सीमावाद वाढला. दोन्ही राज्यांतील नेत्यांच्या भाषणबाजीदरम्यान बेळगावमध्ये कन्नड आणि मराठी समर्थक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यात दोन्ही बाजूंनी शांतता आणि कायदा व सुव्यवस्था राखली पाहिजे यावर एकमत झाले.

१९५७ पासून प्रलंबित वाद n भाषक आधारावर राज्यांच्या पुनर्रचनेनंतर १९५७ पासून सीमावादाचा प्रश्न कायम आहे. n पूर्वीच्या ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी’चा भाग असलेल्या बेळगावींवर महाराष्ट्राचा दावा आहे, कारण तेथे मोठ्या प्रमाणात मराठी भाषक लोकसंख्या आहे. n सध्या कर्नाटकचा भाग असलेल्या ८१४ मराठी भाषक गावांवरही महाराष्ट्र हक्क सांगतो.

टॅग्स :Karnatakकर्नाटकbelgaonबेळगाव