शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

भाजपचे मेळावे मैदानात तर पडझडीमुळे राष्ट्रवादीच्या सभा सभागृहात : दानवे

By अोंकार करंबेळकर | Updated: September 24, 2019 11:31 IST

पवारांचा मराठवाडा दौरा पार पडल्यानंतर दानवे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रचारसभा मेळावे होत असताना राष्ट्रवादीच्या बंद दाराआड बैठका होत आहेत.

मुंबई - केंद्रीयमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या दौऱ्यावर कडाडून टीका केली. पवारांचा महाराष्ट्र दौरा प्रचारासाठी नसून हा पक्षातील पडझड रोखण्यासाठी आणि अस्तित्व टीकून ठेवण्यासाठी असल्याचा दावा दानवे यांनी केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मोठ्या प्रमाणात आउटगोइंग झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली आहे. ही मरगळ दूर कऱण्यासाठी खुद्द शरद पवार मैदानात उतरले असून त्यांना प्रतिसादही मोठ्या प्रमाणात मिळत आहे. मात्र त्यांच्या दौऱ्यावर आता सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे.

पवारांचा मराठवाडा दौरा पार पडल्यानंतर दानवे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रचारसभा मेळावे होत असताना राष्ट्रवादीच्या बंद दाराआड बैठका होत आहेत. आता पवार राज्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र ते प्रचारासाठी नव्हे तर पक्षातील पडझड रोखण्यासाठी फिरत असल्याचा टोला दानवे यांनी लगावला.

दरम्यान अजुनही युतीत येणाऱ्या नेत्यांचे पक्षप्रवेश थांबलेले नाहीत. भाजप-शिवसेनेचे मेळावे खुल्या मैदानात होत आहे.मात्र राष्ट्रवादीच्या सभा देखील बंद सभागृहात होत  असल्याची टीका दानवे यांनी केली. यावर आता राष्ट्रवादी काय उत्तर देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.