शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

युतीला अच्छे दिन! राज्यात भाजपा 22, तर शिवसेना 19 जागांवर आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 10:38 IST

अख्ख्या जगाचं लक्ष आज भारतातल्या निवडणुकीकडे लागलं आहे.

मुंबईः अख्ख्या जगाचं लक्ष आज भारतातल्या निवडणुकीकडे लागलं आहे. अनेक ठिकाणी युतीचे उमेदवार पुढे आहेत, तर काही ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांनाही अच्छे दिन येण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्रातही यंदा बदल होईल असं वाटत असतानाच पुन्हा एकदा राज्यात 2014च्या लोकसभा निवडणुकीसारखा निकाल लागण्याची चिन्हे आहेत. राज्यातील अनेक मतदारसंघात शिवसेना-भाजपा उमेदवार आघाडीवर आहेत. आतापर्यंत बऱ्याच  ठिकाणी तीन फेऱ्यांचे कल हाती आले असून, कुठे आघाडीचा उमेदवार, कुठे युतीचे उमेदवार पुढे असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. रायगड मतदारसंघातून सुनील तटकरे आघाडीवर आहेत, तर भिवंडीतून कपिल पाटील आघाडीवर आहेत.आतापर्यंतचे राज्यातील कल हाती आले असून, महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी भाजपाला 22, तर शिवसेनेला 19 जागा मिळण्याचा कल हाती आला आहे. काँग्रेस 1, राष्ट्रवादी 5 आणि बहुजन विकास आघाडीवर आहे. त्यामुळे राज्यातील निवडणुकांचा निकाल लवकरच समजणार आहे. गेल्यावेळी म्हणजे 2014मध्ये भाजपाने 26 तर शिवसेनेने 22 जागा लढविल्या होत्या. त्यावेळी शिवसेनेनं 18 जागा, तर भाजपानं 23 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे यंदा काय होतं हे लवकरच समजणार आहे.   

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९