शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भुजबळांच्या एन्ट्रींने काका-पुतण्याचे स्वप्न भंगणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 11:23 IST

प्रत्यक्षात भुजबळांनी जर वैजापूरमधून लढवण्याचे ठरवले तर, आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांना पक्षाकडून इतर मतदारसंघातून उमदेवारी मिळणे अशक्य आहे.

मुंबई - राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मतदारसंघाची चाचपणी करत असल्याची चर्चा आहे. तर येत्या विधानसभा निवडणुकीत वैजापूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व स्वता छगन भुजबळ किंवा त्यांच्या कुंटुबातील सदस्यांनी करावे अशा मागणीचे निवेदन भारतीय समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी भुजबळांना दिले. त्यामुळे मात्र वैजापूरचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार भाऊसाहेब चिकटगावकर आणि विधानसभेसाठी इच्छुक असलेले त्यांचे पुतणे अभय पाटील चिकटगावकर यांची चिंता वाढली आहे.

येवला मतदारसंघात भुजबळांना आगामी विधानसभा अडचणीची जाणार असल्याचे बोलले जात आहे. तर भुजबळ हे वैजापूर मतदारसंघाची चाचपणी करत असल्याची चर्चा आहे. वैजापूर मतदारसंघात राष्ट्रवादीची चांगली पकड आहे. तसेच तालुक्यातील ओबीसी मतदारांची संख्या मोठ्याप्रमाणात आहेत. त्यामुळेच भुजबळांनी ह्या मतदारसंघाची निवड केली असावी. दुसरीकडे मात्र भुजबळांच्या एन्ट्रींने काका-पुतण्याचे स्वप्न भंगणार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार भाऊसाहेब चिकटगावकर आणि त्यांचे पुतणे अभय चिकटगावकर यांनी आधीच पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. मात्र भुजबळ हे याच मतदारसंघातून रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा सूर झाल्याने काका-पुतण्याच्या अडचणी वाढल्या आहेत.

हेही वाचा काका-पुतण्याचे राजकीय युद्धाचे लोण आता औरंगाबादेत

प्रत्यक्षात भुजबळांनी जर वैजापूरमधून लढवण्याचे ठरवले तर, आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांना पक्षाकडून इतर मतदारसंघातून उमदेवारी मिळणे अशक्य आहे. दुसरीकडे भुजबळांना पक्षाने वैजापुरातून उमदेवारी दिली तर भाऊसाहेब चिकटगावकर नेमके काय निर्णय घेणार याची चर्चा त्यांच्या मतदारसंघात पाहायला मिळत आहे.