शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
3
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
4
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
5
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
6
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
7
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
8
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
9
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
10
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
11
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
12
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
13
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
14
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
15
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
16
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
17
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
18
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
19
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
20
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
Daily Top 2Weekly Top 5

बेलवाडीत अश्वरिंगणाने फेडले डोळय़ांचे पारणे

By admin | Updated: June 29, 2014 22:43 IST

विठ्ठल-ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष करीत वैष्णवांच्या जनसागरात, लाल मातीच्या गोल रिंगणधारी पांढ:याशुभ्र कडांवरून मानाचे अश्व धावले.

लासुण्रे : विठ्ठल-ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष करीत वैष्णवांच्या जनसागरात, लाल मातीच्या गोल रिंगणधारी पांढ:याशुभ्र कडांवरून मानाचे अश्व धावले. उत्साही, आनंदमय वातावरणात रिंगण सोहळा आज बेलवाडी (ता. इंदापूर) मध्ये रंगला. रिंगणाचा हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती.
भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद! असाच अनुभव या वेळी उपस्थितीत असणा:या प्रत्येकाने घेतला. दहा दिवसांचा पायी प्रवास, ऊनवा:याची, पावसाची तमा न बाळगता भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन वारकरी  निगरुण  पांडुरगाच्या दर्शनाची आस घेऊन निघालेला आहे.  सर्व वारकरी, टाळकरी, माळकरी, ङोंडेकरी, तुळशीवाल्या महिला, वारकरी, वीणोकरी पालखीभोवती हरिनामाचा गजर करीत रिंगण सोहळा पार पडला. यानंतर पालखी भाविकांच्या दर्शनासाठी गावात हनुमान मंदिरात विसावली.  या वेळी तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज सोहळा प्रमुखांचे पुतणो पुंडलिक महाराज देहूकर, छत्रपतींचे संचालक कांतिलाल जामदार, गव्हर्नमेंट काँट्रॅक्टर अजरुन देसाई, उपसरपंच अनिल खैरे, सदस्य नवनाथ गणगे, मार्केट कमिटीचे संचालक अनिल पवार, इंदापूर अर्बन बँकेचे संचालक वसंत पवार, संजय पवार, शहाजी ¨शदे, विठ्ठल जाचक, केशव नगरे आदी उपस्थित होते. गावक:यांच्या वतीने पालखी सोहळ्यासाठी सर्व भाविकांसाठी पाणी, चहा, नाष्टा व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.  (वार्ताहर)
 
4पांडुरंगा भेटायची आस, आतुरले नयन, विठ्ठल वाणी विठ्ठल, ज्ञानोबा-तुकाराम ज्ञानोबा-तुकाराम असा जयघोष करीत संत तुकाराममहाराज पालखी सोहळा सणसर मुक्काम आटोपून बेलवाडीच्या प्रवेशद्वाराजवळ सकाळी 8 वाजून 1क् मि. दाखल झाला. पालखीचे स्वागत बेलवाडीच्या सरपंच शोभा 
गणगे यांनी केले. 
4पालखी सोहळा रिंगणाच्या ठिकाणी हरिनामाच्या जयघोषात दाखल झाला. या वेळी गावात भक्तिमय वातावरणात रिंगणसोहळा सुरू झाला. सुरुवातीला बेलवाडीचे शहाजी मचाले यांच्या मानाच्या मेंढय़ांचे रिंगण पार पडले. 
4यानंतर सर्व दिडय़ांनी पालखीला प्रदक्षिणा घातली. यानंतर विठू नामाचा गजर करीत ङोंडेकरी खांद्यावर पताका घेऊन धावले. त्यांच्यामागे डोक्यावर हंडा व तुळशी घेऊन महिला 
वारकरी  धावल्या. 
4नंतर विणोकरी धावले. शेवटी लक्ष लक्ष नयनांनी क्षण टिपावा असा क्षण आला. मानाचे अश्व धावण्यास सुरुवात झाली. या परिसरात फक्त विठू नामाचाच गजर कानावरती पडू लागला. एका पाठोपाठ एक असे तीन अश्व धावले.