शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

लालपरीला बाप्पा पावला, ऑगस्टची कमाई ४५० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 10:08 IST

कोरोनामुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते. एसटी महामंडळाचे आर्थिक चाक पूर्वगतीवर येत असतानाच  ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचा सुरु असलेल्या संपामुळे एसटी महामंडळाला कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागला.   

मुंबई : कोरोना आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे काही काळ रुसलेली लालपरी दोन वर्षांनंतर सध्या सुसाट धावत आहे. श्रावणात भीमाशंकर व त्र्यंबकेश्वर या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांसाठी दर सोमवारी विशेष  गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच गणेशोत्सवात आणि गणेशोत्सवाच्या सुटीमुळे एसटीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये ९ कोटी जणांनी एसटीने प्रवास केला असून ४५० कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. 

कोरोनामुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते. एसटी महामंडळाचे आर्थिक चाक पूर्वगतीवर येत असतानाच  ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचा सुरु असलेल्या संपामुळे एसटी महामंडळाला कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागला.   

एसटी महामंडळाकडून श्रावण महिन्यात विशेष बस सोडण्यात आल्या. श्रावणात एसटी बस त्र्यंबकेश्वर व भीमाशंकरसाठी सोडण्यात आल्या. तसेच इतर दिवशी काही मोजक्या जादा गाड्या सोडल्या.  भक्तांना श्रावण महिन्यात देवदर्शन करता यावे यासाठी सर्व प्रमुख देवदर्शनस्थळी विशेष बस सोडण्यात आल्या होत्या. त्या प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला,  असे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच गणेशोत्सवाच्या कालावधीत  ‘गणपती स्पेशल’ ३ हजार ४१४ बसद्वारे सुमारे १ लाख ५० हजार प्रवाशांनी एसटीतून प्रवास केला.  

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकpassengerप्रवासी