शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

मोदींच्या घोषणा फक्त प्रसिद्धीसाठीच : बाळसाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 17:14 IST

अडीच कोटी शेतकऱ्यांना तर दुसऱ्या हप्त्याची रक्कमही आजतागायत मिळालेली नाही.

मुंबई : देशातील पाच कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेतील दोन हजार रुपयांचा तिसरा हप्ता अद्याप मिळालेला नाही व अडीच कोटी शेतकऱ्यांना तर दुसऱ्या हप्त्याची रक्कमही आजतागायत मिळालेली नाही. माहितीच्या अधिकारात कृषी व शेतकरी कल्याण योजनातर्फेच ही माहिती कार्यकर्त्याला दिली आहे. त्यामुळे यावरून महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

थोरात यांनी ट्वीटरवर पोस्ट करत म्हंटले आहे की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त घोषणाबहाद्दर आहेत. त्यांनी केलेल्या घोषणा फक्त टिव्ही आणि वर्तमानपत्रात बातम्या येण्यासाठी असतात, अंमलबजावणीसाठी नाही. त्यांच्या घोषणांचा लाभ त्यांच्या प्रसिद्धीशिवाय इतर कोणालाही होत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याचे" थोरात म्हणाले.

तर महाराष्ट्रातील 42.34 लाख शेतकऱ्यांनी या योजनेत स्वता:चे नाव नोंदवले होते. त्यापैकी 36 लाख 98 हजार जणांना पहिल्या हप्त्याची रक्कम मिळाली. तर दुसऱ्या हप्त्याची रक्कम 31 लाख 53 हजार शेतकऱ्याच्याच खात्यात जमा झाली आणि तिसरा हप्ता मिळणाऱ्यांची संख्या आणखी कमी झाली व रक्कम केवळ 27 लाख 67 हजार शेतकऱ्यांना मिळाली.