शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

बालाघाटमधील पत्रकाराची हत्या

By admin | Updated: June 23, 2015 02:21 IST

मध्य प्रदेशातील पत्रकाराचे अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला़ संदीप कोठारी (२८) असे मृत

नागपूर : मध्य प्रदेशातील पत्रकाराचे अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला़ संदीप कोठारी (२८) असे मृत पत्रकाराचे नाव आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी मारेकऱ्यांनी त्याचा मृतदेह वर्धा जिल्ह्यात नेऊन जाळला. या प्रकरणी बालाघाट पोलिसांनी नागपुरातून दोघांना ताब्यात घेतले़ तिसरा आरोपी फरार असून, हे हत्याकांड सुपारी किलिंगचा प्रकार असल्याचा पोलिसांना संशय आहे. बालाघाट जिल्ह्यातील कटंगी येथील संदीप तीन वर्षांपासून मुक्त पत्रकार म्हणून काम करीत होता. वाळू आणि कोळसा माफियांविरोधात तसेच अवैध धंद्यांविरुद्ध त्याने आघाडी उघडली होती. शुक्रवारी रात्री हल्लेखोरांनी संदीपचे अपहरण केले. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून नागपुरातील कुख्यात गुन्हेगार ब्रजेश डहरवाल आणि संदीप तांडीला अटक केली. संदीपचा मृतदेह नागपूरच्या एका गावाजवळ फेकल्याचे आरोपींनी सांगितले. फॉरेन्सिक प्रक्रियेनंतर त्याचा मृतदेह बालाघाट पोलिसांच्या ताब्यात दिला जाणार आहे. (प्रतिनिधी)