शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

“मनोज जरांगे पाटील मुदत वाढवून देऊ शकतील, पण, सरकारने...”; बच्चू कडू यांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 12:14 IST

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेल्या मुदतीच्या तारखेवरून घोळ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

Maratha Reservation:मराठा आरक्षणासाठीचा लढा गेल्या काही महिन्यांपासून अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. या मुद्द्यावरून अद्यापही दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. २४ डिसेंबरपर्यंत सरकारला मुदत दिल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले असले तरी सरकार मात्र २ जानेवारीपर्यंत मुदत दिल्याचे सांगत आहे. या तारखांवरून काहीशी संभ्रमावस्था असल्याचे पाहायला मिळत असून, यावरून आता वाद निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे. 

यातच बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यामांशी बोलताना, मनोज जरांगे पाटील सरकारला मुदत वाढवून देऊ शकतात, असे म्हटले आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने १५ दिवसांचा प्रगती अहवाल दाखवावा. मग मनोज जरांगे यांच्यासोबत बैठक घ्यावी. काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे, असं मनोज जरांगे यांना वाटले, तरच ते वेळ वाढवून देतील, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. 

अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत, अशी आईची इच्छा आहे. तर...

अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा मातोश्रींनी बोलून दाखवली. यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या. यासंदर्भात बच्चू कडू यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना, अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत, अशी आईची इच्छा आहे. तर नक्की होतील, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

दरम्यान, तारखेच्या घोळ दूर करण्यासाठी शनिवारी शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची रूग्णालयात भेट घेतली. तारखेच्या विषयात २४ डिसेंबर आणि २ जानेवारी यात फरक नाही. पाच-सहा दिवसांचा फरक आहे. त्याने काही फरक पडणार नाही. त्याच्या आतही सरकारचे काम होऊ शकते, असे संदीपान भुमरे यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणBacchu Kaduबच्चू कडूManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील