शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

औरंगाबादचा २३० कोटींचा निधी बँकेत! महापालिकेकडून केवळ व्याज घेण्याचे काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 01:35 IST

शहर स्मार्ट करण्यासाठी तब्बल २३० कोटी रुपये मिळाले मात्र कामांचा श्रीगणेशाच झालेला नाही. हा निधी बँकेत ठेवून त्यावर निव्वळ व्याज घेण्याचे काम महापालिका करीत आहे.

- मुजीब देवणीकर

औरंगाबाद : शहर स्मार्ट करण्यासाठी तब्बल २३० कोटी रुपये मिळाले मात्र कामांचा श्रीगणेशाच झालेला नाही. हा निधी बँकेत ठेवून त्यावर निव्वळ व्याज घेण्याचे काम महापालिका करीत आहे.औरंगाबादचा २०१५ मध्ये योजनेत समावेश झाला नाही. दुसऱ्यांदा प्रस्ताव पाठवण्याचा आदेश राज्य शासनाने २०१६ मध्ये दिला. तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी स्वतंत्रपणे वॉर रूमची स्थापना करून प्रस्ताव तयार केला.चिकलठाणा येथे ग्रीन फिल्डसाठी ५०० एकर जागा रोल मॉडेल म्हणून निवडण्यात आली. ग्रीन फिल्डमध्ये २४ तास वीजपुरवठा, विजेच्या भूमिगत तारा व नाले, भूकंपरोधक घरे आदींचा त्यात समावेश आहे.पॅन सिटी उपक्रमात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्याचा निर्णय घेतला. यानंतर राज्य शासनाने स्मार्ट सिटीसाठी स्पेशल पर्पज व्हेकलची (एसपीव्ही) स्थापना केली. एसपीव्हीला स्मार्ट औरंगाबाद डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन नाव देण्यात आले. स्मार्ट सिटीचे मेन्टॉर म्हणून अपूर्व चंद्रा यांची निवड केली.अपूर्व चंद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली काही बैठकाही झाल्या. त्यानंतर शासनाने मेन्टॉर म्हणून उद्योग विभागाचे सचिव सुनील पोरवाल यांची निवड केली. त्यांच्या कार्यकाळात शहर बस खरेदीस मान्यता देण्यात आली. महापालिकेने निविदा काढून संबंधित कंपनीला कामही दिले आहे. दिवाळीनंतर शहर बस धावतील, अशी अपेक्षा आहे.शहरात दोन हजार सीसीटीव्ही, विविध ठिकाणी मोफत वायफाय, स्मार्ट बस थांबे, कर्मचाºयांसाठी बायोमेट्रिक हजेरी, सिटीझन अ‍ॅप अशी असंख्य कामे करण्यात येणार आहेत. तब्बल १२० कोटी रुपयांच्या कामांची निविदा राष्टÑीयस्तरावर प्रसिद्ध करण्यात आली. त्याची अंतिम तारीख ६ सप्टेंबर आहे. २०१९ च्या प्रारंभी औरंगाबादकरांना स्मार्ट सिटीच्या माध्यमातील छोटी-मोठी कामे दिसू लागतील.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSmart Cityस्मार्ट सिटी