शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतराचा आज नव्याने निर्णय; मंत्रिमंडळ बैठकीत होणार शिक्कामोर्तब  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 06:54 IST

बहुमत सिद्ध करण्याचे पत्र राज्यपालांनी दिल्यानंतर अल्पमतातील सरकारने नामांतराचे निर्णय घेतले, ते  बेकायदा होते - फडणवीस

मुंबई : औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्याचा उद्धव ठाकरे सरकारचा निर्णय अवैध असल्याचे सांगत आता शनिवारी (दि.१६) मंत्रिमंडळ बैठकीत नामांतराचे हे दोन्ही निर्णय नव्याने घेतले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. नवी मुंबई विमानतळास ज्येष्ठ नेते दिवंगत दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा निर्णयही उद्या घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

बहुमत सिद्ध करण्याचे पत्र राज्यपालांनी दिल्यानंतर अल्पमतातील सरकारने नामांतराचे निर्णय घेतले, ते  बेकायदा होते. ते उद्या न्यायालयात गेले तर टिकणार नाहीत. ही नामांतरे आमच्याही अस्मितेचाच भाग असल्याने आमचे पूर्ण बहुमतातील सरकार योग्य प्रक्रियेने हा निर्णय घेईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. आमदार अब्दुल सत्तार यांनी रवींद्र नाट्यगृहात आयोजित केलेल्या मेळाव्यात शुक्रवारी शक्तिप्रदर्शन केले. यावेळी शिंदे यांनी टीका केली की, अडीच वर्षे सरकारने या नामांतराबाबत कोणतेही निर्णय घेतले नाहीत अन् जाताजाता अवैधरीत्या निर्णय घेतले. 

फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले की, बहुमत सिद्ध करण्यास सांगितलेल्या सरकारने घेतलेले निर्णय बेकायदा ठरतात आणि न्यायालयांचे आधीचे अशा प्रकरणांबाबत निकालही आहेत. आता सुधारित प्रस्ताव तयार करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांना सांगितले आहे. आमचे पूर्ण बहुमत असलेले सरकार हा निर्णय घेईल. 

...तर कायमचे राजकारण सोडेन आपल्यासोबत आलेल्या ५० आमदारांपैकी एकही आमदार पडला तर आपण राजकारण सोडू. आपण शिवसेनेच्या हितासाठी उठावाची जी भूमिका घेतली ती लोकांनी स्वीकारली आहे. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबाद