शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

औरंगाबादमध्ये अडत, किरकोळ विक्रीत तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 11:52 IST

फळे,भाजीपाला : मागील आठवड्यात औरंगाबादेत फळभाज्या व पालेभाज्यांची आवक घटली. मात्र, किरकोळमध्ये भाज्यांचे भाव कडाडले.

मागील आठवड्यात औरंगाबादेत फळभाज्या व पालेभाज्यांची आवक घटली. मात्र, किरकोळमध्ये भाज्यांचे भाव कडाडले. अडतमध्ये शेतकऱ्यांना क्ंिवटलमागे २०० ते ३०० रुपये वाढून मिळाले, पण किरकोळ विक्रीत व्यापाऱ्यांनी किलोमागे दुप्पट ते चौपट भाव कमविणे सुरू केले. 

जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज २०० ते ३०० क्ंिवटल टोमॅटोची आवक होत आहे. अडतमध्ये २०० ते ४०० रुपये प्रतिक्ंिवटलने टोमॅटो विक्री झाला. मात्र, भाजीमंडईत किरकोळ विक्रीत २० ते २५ रुपये किलोपर्यंत टोमॅटो विकल्या जात आहे. गुरुवारी १० क्विंटल लिंबाची आवक झाली. अडतमध्ये ३००० ते ३५०० रुपये क्ंिवटल भाव शेतकऱ्यांना मिळाला. तोच लिंबू विक्रेते भाजीमंडईत ८० ते १०० रुपये किलोने विकत आहेत. गवार ६० ते ८० रुपये, शेवगाच्या शेंगा ८० ते १०० रुपये, बिन्स ८० ते १०० रुपये विकल्या जात आहेत.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी