शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

औरंगाबादमध्ये अडत, किरकोळ विक्रीत तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 11:52 IST

फळे,भाजीपाला : मागील आठवड्यात औरंगाबादेत फळभाज्या व पालेभाज्यांची आवक घटली. मात्र, किरकोळमध्ये भाज्यांचे भाव कडाडले.

मागील आठवड्यात औरंगाबादेत फळभाज्या व पालेभाज्यांची आवक घटली. मात्र, किरकोळमध्ये भाज्यांचे भाव कडाडले. अडतमध्ये शेतकऱ्यांना क्ंिवटलमागे २०० ते ३०० रुपये वाढून मिळाले, पण किरकोळ विक्रीत व्यापाऱ्यांनी किलोमागे दुप्पट ते चौपट भाव कमविणे सुरू केले. 

जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज २०० ते ३०० क्ंिवटल टोमॅटोची आवक होत आहे. अडतमध्ये २०० ते ४०० रुपये प्रतिक्ंिवटलने टोमॅटो विक्री झाला. मात्र, भाजीमंडईत किरकोळ विक्रीत २० ते २५ रुपये किलोपर्यंत टोमॅटो विकल्या जात आहे. गुरुवारी १० क्विंटल लिंबाची आवक झाली. अडतमध्ये ३००० ते ३५०० रुपये क्ंिवटल भाव शेतकऱ्यांना मिळाला. तोच लिंबू विक्रेते भाजीमंडईत ८० ते १०० रुपये किलोने विकत आहेत. गवार ६० ते ८० रुपये, शेवगाच्या शेंगा ८० ते १०० रुपये, बिन्स ८० ते १०० रुपये विकल्या जात आहेत.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी