शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
4
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
5
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
6
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
7
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
8
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
9
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
10
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
11
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
12
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
13
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
14
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
15
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
16
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
17
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
18
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
19
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
20
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये अडत, किरकोळ विक्रीत तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 11:52 IST

फळे,भाजीपाला : मागील आठवड्यात औरंगाबादेत फळभाज्या व पालेभाज्यांची आवक घटली. मात्र, किरकोळमध्ये भाज्यांचे भाव कडाडले.

मागील आठवड्यात औरंगाबादेत फळभाज्या व पालेभाज्यांची आवक घटली. मात्र, किरकोळमध्ये भाज्यांचे भाव कडाडले. अडतमध्ये शेतकऱ्यांना क्ंिवटलमागे २०० ते ३०० रुपये वाढून मिळाले, पण किरकोळ विक्रीत व्यापाऱ्यांनी किलोमागे दुप्पट ते चौपट भाव कमविणे सुरू केले. 

जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज २०० ते ३०० क्ंिवटल टोमॅटोची आवक होत आहे. अडतमध्ये २०० ते ४०० रुपये प्रतिक्ंिवटलने टोमॅटो विक्री झाला. मात्र, भाजीमंडईत किरकोळ विक्रीत २० ते २५ रुपये किलोपर्यंत टोमॅटो विकल्या जात आहे. गुरुवारी १० क्विंटल लिंबाची आवक झाली. अडतमध्ये ३००० ते ३५०० रुपये क्ंिवटल भाव शेतकऱ्यांना मिळाला. तोच लिंबू विक्रेते भाजीमंडईत ८० ते १०० रुपये किलोने विकत आहेत. गवार ६० ते ८० रुपये, शेवगाच्या शेंगा ८० ते १०० रुपये, बिन्स ८० ते १०० रुपये विकल्या जात आहेत.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी