शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

आमचं सरकार एनआरसी कायदा लागू होऊ देणार नाही : अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 14:15 IST

चव्हाण यांनी नागरिकत्व कायद्याला विरोध करत भाजपवर निशाणा साधला.

मुंबई : देशभरात नागरिकत्व कायद्याला विरोध केला जात असून अनेक राज्यांनी या कायद्याची अमलबजावणी करणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यातच आता महाराष्ट्रात सुद्धा एनआरसी कायदा लागू होऊ देणार नसल्याचे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले. नांदेड येथील सीएए, एनआरसी, एनपीआरच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी आले असता ते बोलत होते.

यावेळी चव्हाण यांनी नागरिकत्व कायद्याला विरोध करत भाजपवर निशाणा साधला. देशातील प्रत्येक नागरिकाला या देशात राहण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेनुसार अधिकार आहे. मात्र भाजपकडून जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण करून अल्पसंख्यांकामध्ये भीतीचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी यावेळी केला..

विधानसभा अधिवेशनात सर्वप्रथम मी सीएए कायद्याच्या विरोधात भूमिका घेतली. तसेच महाराष्ट्रात नागरिकत्व कायदा लागू करू नयेत यावर चर्चा झाली पाहिजे अशी भूमिका मांडली असल्याचे चव्हाण यावेळी म्हणाले. तर राज्यात महाविकास आघाडीच सरकार असून आमचं सरकार एनआरसी कायदा लागू होऊ देणार नसल्याचे सुद्धा यावेळी चव्हाण म्हणाले.