शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

आर्ची पुण्यातल्या कॉलेजमध्ये घेणार प्रवेश

By admin | Updated: June 26, 2017 12:29 IST

सैराट चित्रपटाच्या तुफान यशानंतर महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेल्या रिंकू राजगुरुबद्दल तिच्या लाखो चाहत्यांना आजही प्रचंड कुतूहल आहे.

 ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 26 - सैराट चित्रपटाच्या तुफान यशानंतर महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेल्या रिंकू राजगुरुबद्दल तिच्या लाखो चाहत्यांना आजही प्रचंड कुतूहल आहे. सैराट प्रदर्शित झाला त्यावेळी रिंकू दहावीच्या वर्षाला होती. त्यामुळे तिचा दहावीचा निकाल काय लागतो, तिला किती टक्के मिळणार याबद्दल प्रचंड उत्सुक्ता होती. 
 
रिंकू दहावीच्या परिक्षेत  66.40 टक्के गुण मिळवून फर्स्ट क्लासने उत्तीर्ण झाली. आता रिंकू तिचे पुढचे शिक्षण कुठून पूर्ण करणार, कुठल्या कॉलेजमध्ये अॅडमिशन घेणार याबद्दल तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुक्ता निर्माण झाली होती. अखेर काल पुण्यात एका जाहीर कार्यक्रमात रिंकूने तिच्या भावी वाटचालीबद्दल माहिती दिली. रिंकू तिची अभिनयातील कारकीर्द चालू ठेवणार आहे पण त्याचवेळी शिक्षणही अर्ध्यावर सोडणार नाही. 
 
रिंकू तिचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात घेणार आहे. मात्र ते कोणते महाविद्यालय असेल याचा खुलासा रिंकूने केला नाही. रिंकू नववीमध्ये असताना तिने सैराट चित्रपटासाठी चित्रीकरण केले होते. त्यानंतर ती दहावीमध्ये असताना सैराटच्या कन्नड भाषेतील रिमेकचे चित्रीकरण सुरु झाले. त्यामुळे रिंकूला दहावीच्या अभ्यासासाठी फार वेळा मिळाला नव्हता तरी, तीने दहावीमध्ये फर्स्ट क्लास मिळवला. 
 
आणखी वाचा 
 
रिंकूच्या दहावीच्या निकालाची प्रत सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तिला पाचशेपैकी 327 गुण मिळाले आहेत. मराठी 83, हिंदी 87, इंग्रजी 59, गणित 48, सायन्स 42, सामाजिकशास्त्र 50  असे यश तिने मिळवले आहेत. सैराटमुळे रिंकू राजगुरु आर्ची या नावाने देशभरात प्रसिद्ध झाली. पण, रिंकु राजगुरे हेसुद्धा तिचे खरे नाव नाहीये. रिंकूचं खरं नाव प्रेरणा महादेव राजगुरु असं आहे. 
 
सैराट चित्रपटातील दमदार अभिनयाच्या जोरावर राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या रिंकू राजगुरू उर्फ आर्चीच्या अभिनयाला पुणे बोर्डाकडून न्याय मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेती ठरल्याबद्दल कलागुणांसाठी देण्यात येणारे गुण तिला देण्याचा निर्णय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागाकडून घेण्यात आला आहे. त्याचबरोबर कलागुणांचा शाळेकडून प्रस्ताव पाठवूनही तांत्रिक कारणास्तव त्यांचे गुण न मिळालेल्या इतर विद्यार्थ्यांनाही त्याचे गुण देण्यात येणार आहेत.