शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

आरटीईसाठी आजपासून स्वीकारणार अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 05:48 IST

९,११३ शाळांची नोंद; १ लाख, १२ हजारांवर विद्यार्थ्यांना प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी राज्यातील ९ हजार ११३ शाळांनी नोंदणीकेली असून या शाळांमधील एक लाख १२ हजार ९५७ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी बुधवारपासून (ता.१२) आॅनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाण्याची शक्यता आहे. तर मार्चमध्ये प्रवेशाची सोडत काढली जाईल,असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.शिक्षण विभागातर्फे आरटीई प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश प्रकिया राबविली जात असून, काही दिवसांपासून राज्यातील शाळांची नोंदणी सुरू आहे.

त्यानुसार पुण्यातील सर्वाधिक ९२१ शाळांनी नोंदणी केली असून या शाळांमधील १६ हजार ५१ जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत. त्यात आणखी काही शाळांची वाढ होण्याची शक्यता आहे.पुण्यापाठोपाठ ठाणे, नागपूर आणि औरंगाबाद या शहरात आटीई प्रवेशासाठी नोंदणी करणाºया शाळांची संख्या मोठी आहे.

राज्य शासनाकडून शाळांना शुल्क परताव्याची रक्कम दिली जात नसल्याने शाळांनी आरटीई प्रवेशासाठी नोंदणी करण्यास नकार दिल्याचे दिसून आले आहे.परंतु, सर्व शाळांनी आरटीईमध्ये सहभागी व्हावे, यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जात आहे.

आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या शाळांची जिल्हानिहाय संख्या : यवतमाळ - २०० , वाशिम- ९९, वर्धा- १२२ , ठाणे- ६६८ , सोलापूर- ३२९, सिंधूदूर्ग- ५१ , सातारा- २३६ , सांगली- २२६ , रत्नागिरी- ९० , रायगड- २६२, पुणे- ९२१ , परभणी- १४७ , पालघर- २६९, उस्मानाबाद- १३१, नाशिक- ४४६, नंदुरबार- ४४, नांदेड- २३१ , नागपूर- ६७३ , मुंबई- २९२, लातूर- २३५, कोल्हापूर- ३४० , जालना- २५३ , जळगाव- २८६ , हिंगोली- ६९, गोंदिया- १४१, गडचिरोली- ६१, धुळे- १०३, चंद्रपूर- १९७, बुलढाणा- ९३, बीड - २२०, भंडारा- ९३, औरंगाबाद- ५४४, अमरावती- २४०, अकोला- २००, अहमदनगर- ३९३.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा