शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

हिवाळी अधिवेशनात पॅकेजची घोषणा

By admin | Updated: December 3, 2014 00:41 IST

राज्यातील १९०४९ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे. केंद्राकडून मदत मिळण्याची अपेक्षा आहे. राज्य सरकारही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात

मुनगंटीवार यांची ग्वाही : शेतकऱ्यांना मदत करणारनागपूर : राज्यातील १९०४९ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे. केंद्राकडून मदत मिळण्याची अपेक्षा आहे. राज्य सरकारही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पॅकेजची घोषणा करू, अशी ग्वाही वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी दिली. टिळक पत्रकार भवनतर्फे आयोजित ‘मिट द पे्रस’ कार्यक्र मात ते बोलत होते.शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री एकनाथ खडसे व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सर्व विभागाकडून माहिती घेतली आहे. परंतु त्यांना थोडा धीर धरावा लागेल. जनताभिमुख सरकार ही आमची संकल्पना आहे. निवडणुकीत मतदारांनी जनादेश भाजपच्या बाजुने दिला. अपूर्णांकातून पूर्णांकात जाण्याचा प्रयत्न आहे. ३ लाख ४४४ हजार कोटींचे कर्ज राज्याच्या डोक्यावर आहे. २३ हजार कोटी त्यावरील व्याजापोटी जातात. पैसे नसले तरी आत्मविश्वास आहे. निवडणुकीत जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सर्व विभागांना मार्च महिन्यात खर्चाची वाईट सवय लागली आहे. परंतु आता या महिन्यात १५ टक्केहून अधिक खर्च करता येणार नाही. १२५० योजनांचे आजवर नियोजनच झालेले नाही. या योजना लोकांसाठी फायद्याच्या कशा आहेत. हे पटवून द्यावे लागेल. असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी महापौर अर्चना डेहनकर, श्रीकांत देशपांडे, पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र व सचिव अनुपम सोनी आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)केळकर समितीचा अहवाल मांडणारहिवाळी अधिवेशनात केळकर समितीचा अहवाल मांडला जाईल. सिंचन प्रकल्पासंदर्भात आरोप आहेत. यात जो दोषी कोणी असेल त्यांच्या विरोधात कायदा आपले काम करेल. मात्र काही कायद्यात बदल करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.सेना-भाजपने एकत्र यावेराज्यात भाजपचे बहुमत असले तरी शिवसेनेसोबत राज्य चालविण्याची आमची इच्छा आहे. शिवसेना-भाजप एकत्र येऊन सेना लवकरच सत्तेत सहभागी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.