शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

रिपाइंच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा

By admin | Updated: January 30, 2015 05:15 IST

गटातटांत विभागलेल्या रिपब्लिकन जनतेला एकत्र आणण्यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने नव्याने सदस्य नोंदणीला सुरुवात केली आहे.

मुंबई : गटातटांत विभागलेल्या रिपब्लिकन जनतेला एकत्र आणण्यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने नव्याने सदस्य नोंदणीला सुरुवात केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आखलेल्या नियमावलीनुसार रिपाइंची पुनर्बांधणी करण्यासाठी राज्यभर हा उपक्रम सुरू ठेवणार असल्याचे रिपब्लिकन नेते काकासाहेब खंबाळकर यांनी सांगितले. गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नव्या कार्यकारिणीची घोषणा करताना रिपाइंच्या नावाने गटबाजी करणाऱ्या नेत्यांनी स्वार्थासाठी पक्षाचे तुकडे पाडल्याची टीका खंबाळकर यांनी केली. ते म्हणाले, ‘नियमानुसार दर तीन वर्षांनी पक्षांतर्गत निवडणुका होऊन सर्व धर्म आणि जातीच्या कार्यकर्त्यांना पक्षात संधी देण्याची आवश्यकता आहे. मात्र बाबासाहेबांच्या नावाने कैक रिपब्लिकन नेत्यांनी रिपाइंच्या नावाने पक्ष काढून जनतेची फसवणूक केली आहे. या नेत्यांनी स्वत:ला आणि नातेवाइकांना सत्तेत वाटा मिळाल्यानंतर कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांचा विचारच केला नाही. मात्र आता पक्षाची पुनर्बांधणी करताना बाबासाहेबांच्या नियमावलीचे पालन करून राज्यभर सदस्य नोंदणी अभियान राबवण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिवाय कोणतीही व्यक्ती आजन्म अध्यक्ष म्हणून राहणार नाही, याचीही काळजी घेण्यात येईल.’लोकसभा निवडणुकीनंतर राज्यभर सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नव्या कार्यकारिणीत खंबाळकर यांनी कोणतेही पद घेतले नसून राष्ट्रीय अध्यक्षपदी समाधान नारकर यांची निवड करण्यात आली आहे. या वेळी रा.सू. गवई आणि के.एस. अहिरे उपस्थित होते.