शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

अण्णांची प्रकृती खालावली लोकमत न्यूज नेटवर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 03:34 IST

शरीरातील साखर कमी झाली असून वजन तीन किलो शंभर ग्रॅमने घटले आहे

राळेगणसिद्धी (जि़ अहमदनगर) : उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा रक्तदाब कमी जास्त होत आहे. साखर कमी झाली असून वजन तीन किलो शंभर ग्रॅमने घटले आहे. हजारे यांची प्रकृती खालावल्याचे डॉ. धनंजय पोटे यांनी स्पष्ट केले.उपोषणाच्या दुसºया दिवशी हजारे यांचे वजन दीड किलोने कमी झाले होते. शुक्रवारी उपोषणाच्या तिसºया दिवशी डॉ. पोटे यांच्यासह जिल्हा अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. बापूसाहेब गाडे, डॉ. आकाश सोमवंशी, डॉ. हेमंत पालवे, डॉ. पोपट सोनवणे यांच्या पथकाने हजारे यांची सकाळी, दुपारी व रात्री हजारे यांची वैद्यकिय तपासणी केली. विश्वंभर चौधरी, असीम सरोदे यांचाही पाठिंबा सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी व अ‍ॅड. असीम सरोदे यांनी राळेगण सिद्धी येथे येऊन अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यांनी अण्णांच्या तब्येतीची विचारपूस केली. 

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे