शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राज्यातील अंगणवाडीसेविकांचे उद्या ‘टाळ-भजन’ आंदोलन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 00:48 IST

एकात्मिक बालविकास सेवा योजनेमध्ये राज्यभरातील एक लाख अंगणवाडीसेविका व एक लाख मदतनीस आदी दोन लाख महिला कर्मचारी काम करीत आहेत.

ठाणे : राज्यातील तब्बल दोन लाख अंगणवाडीसेविकांचे नोव्हेंबरपासून मानधन रखडल्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. हे थांबवण्यासाठी आणि रखडलेल्या कष्टाच्या मानधन प्राप्तीसाठी राज्यभरातील शेकडो सेविका नवी मुंबईतील रायगड भवन या आयुक्त कार्यालयावर धडक मारून टाळ-भजन धरणे आंदोलन १ फेब्रुवारीला करणार आहेत.एकात्मिक बालविकास सेवा योजनेमध्ये राज्यभरातील एक लाख अंगणवाडीसेविका व एक लाख मदतनीस आदी दोन लाख महिला कर्मचारी काम करीत आहेत. या सेविकांना आठ हजार ५०० व मदतनीस यांना साडेचार हजार रुपये अत्यल्प मानधन आहे. परंतु, ते प्रत्येक महिन्यास मिळत नसल्यामुळे या सेविकांना उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे. नोव्हेंबर महिन्यापासून या सेविका मानधनापासून वंचित आहेत. त्यामुळे या सेविका उपासमारीला तोंड देत आहेत. आर्थिक विवंचनेत सापडल्यामुळे परभणी जिल्ह्यातील कोंडी गावामधील सुमित्रा खुडे या सेविकेने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येवरून उपासमारीची झळ निदर्शनात येत आहे.मानधनाअभावी हालमहाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली या सेविका निद्रिस्त आयुक्त कार्यालय प्रशासनास जागे करण्यासाठी कार्यालयाबाहेर टाळ-भजन धरणे आंदोलन छेडणार असल्याचे या कर्मचारी संघाचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी लोकमतला सांगितले. या हक्काच्या मानधनासाठी कर्मचारी संघाने मंत्रालय, ठिकठिकाणच्या जिल्हा परिषदांवर मोर्चा काढला होता. त्यांच्या पदरात काहीच पडले नाही.

टॅग्स :Mumbaiमुंबई